शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

दरवर्षी बळी घेणारा 'तो' पूल केव्हा बनणार?

By admin | Updated: July 29, 2015 00:34 IST

डोकेसरांडी-ओपारा गावाच्या मधोमध गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामाचा फटका

धोका : डोकेसरांडी-ओपारा गावाच्या मधोमध गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामाचा फटका नाल्याला बसत आहे. त्यामुळे पुलावरून पाणी वाहून जात असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून येथूनच मार्गक्रमण करावे लागते. याच पुलाच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत तिघांचा बळी : गावात शोककळा अन् प्रशासनाविरूद्ध तीव्र रोषलाखांदूर : डोकेसरांडी-ओपारा गावाच्या मधोमध नाल्यावर गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामाचा फटका नाल्याला बसला आहे. दररोज पूरपरिस्थिती निर्माण होवून ओपारा येथील एकाचा बळी दरवर्षी घेणाऱ्या या पूलामुळे प्रशासनाविरूद्ध तीव्र रोष खदखदत आहे.पावसाळ्याच्या दिवसात ओपारा येथील गावकऱ्यांना अडचणीचा तसेच जिवघेणा त्रास सहन करावा लागतो. डोकेसरांडी-ओपारा गावाचा मधात नैसर्गीक नाला आहे. या नाल्यावर इंग्रजकालीन पूल अखेरची घटका मोजत आहे. २५ जुलैला पत्नीच्या चौदावीचा सामान घेवून डोकेसरांडी वरून ओपराकडे जात असताना पूलावरील पाणी ओलांडत असताना गोपीचंद आडकिने (३२) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यापूर्वी याच नाल्याच्या पूरात जनाबाई ढोरे (६०) मागील वर्षी रामभाऊ राऊत (५०) हे दोघेही वाहून गेले होते. यावेळी माजी के. मंत्री प्रफुल्ल पटेल, तत्कालीन पालकमंत्री गोंदिया अनिल देशमुख खासदार नाना पटोले, राजेंद्र जैन, सुनिल फुंडे यांनी भेटी देवून रामसेतू नावाचा पूल बांधून देण्याचे पोकळ आश्वासन दिले होते. मात्र यावर्षीही पुन्हा पूलाचे बांधकाम न झाल्याने पुन्हा एकाचा नाहक बळी गेला. (तालुका प्रतिनिधी)