शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लोकसंख्या शिक्षणावर उद्बोधन

By admin | Updated: January 15, 2016 01:23 IST

येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात लोकसंख्या शिक्षण मंडळाच्यावतीने उमरी येथे उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन ...

जवाहरनगर : येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात लोकसंख्या शिक्षण मंडळाच्यावतीने उमरी येथे उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन सरपंच आरती रंगारी यांच्या उपस्थित करण्यात आले. लोकसंख्या शिक्षण मंडळातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उमरी या गावात सकाळी प्रभात फेरी काढून नागरीकांना आरोग्यासंबंधी माहिती दिली. परिसर स्वच्छता, सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावयची, आपले आरोग्य चांगले कसे ठेवता येईल. लहान कुटूंबाचे कोण कोणते व कसे फायदे घेता येतात. तसेच मुलामुलीत भेद करु नये, मुलगा मुलगी एक समान, तोच ठरेल महान, झाडे लावा झाडे जगवा, या माध्यमातून विविध विषयासंबंधी माहिती नागरिकांना देण्यात आली. त्याच दिवशी प्रा. एम. एस. नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हुंडा बळी, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार वृक्ष संवर्धन, पर्यावरण प्रदुषन, आरोग्य, स्वच्छता, जल नियोजन, अंधश्रध्दा, बेकारी, साक्षरता, वाढत्या लोकसंख्येचे होणारे वाईट परिणाम या विषयावर पथनाट्य, मूक अभिनय, एकपात्री अभिनय, जनजागृती विविध गीत अशा विविध कलाच्या माध्यमाने मनोरंजनाबरोबर उपदेश करुन उमरी गावात जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमासाठी सरपंच आरती रंगारी, मुख्याध्यापिका विजया नखाते, सहा. प्रा. आर. आर. चौधरी, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. ए. रहांगडाले, प्रा. विजय गणविर, प्रा. आर. एम. मानकर, प्रा. डॉ. नलिनी बोरकर, प्रा. डॉ. अनिता वंजारी आणि दिलीप शेंडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)