शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कार उलटून आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:23 IST

अंत्यसंस्कार विधी आटोपून नागपूरकडे परत जात असताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात आठ जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.

ठळक मुद्देशहापूर येथील घटना : जखमींवर भंडाºयात उपचार सुरू

ऑनलाईन लोकमतजवाहरनगर : अंत्यसंस्कार विधी आटोपून नागपूरकडे परत जात असताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात आठ जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.जखमींमध्ये कुसूम बावने (६०), राजेश बावने (४५), धीरज उमप (३८), उषा तायवाडे (४५), छाया तायवाडे (३४), सुशिला काळे (३०), कल्पना बेताडे (४५) व अतुल काळे (३६) रा. वाडी जि. नागपूर यांचा समावेश आहे. ही मंडळी भंडारा येथे अंत्यसंस्कार विधीसाठी आली होती.त्यानंतर कार क्रमांक (एमएच ४० एसी २६६१) ने नागपूरकडे परत जात होती. दरम्यान शहापूर गावात हा अपघात घडला. जवाहरनगर पोलिसांनी धीरज बावने यांच्या बयाणावरून कार चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Accidentअपघात