शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इंटर्नशिपसह मिळवा महिन्याला पाच हजार! जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:42 IST

Bhandara : ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे.

दरमहा पाच हजार आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना संधी मिळण्यासाठी भंडारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र प्रयत्नशील आहे. त्यावर सातत्याने कार्य सुरू आहे.

१२ महिन्यांची इंटर्नशिपयोजनेंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. सोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयेही मिळतील. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार एकरकमी अनुदान दिले जाईल. योजनेच्या पायलट प्रोजेक्टवर अंदाजे ८०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे.

काय आहे योजना ?कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा आहे.

अर्ज कसा करायचा?योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.

ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवातपहिल्या फेरीसाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. या पथदर्शी टप्प्याची पहिली फेरी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाली होती. या कालावधीत देशातील एकूण सहा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते. त्यावर या तरूणांना लाभही मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :bhandara-acभंडारा