शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी गळतीमुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणीच पाणी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:09 IST

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे.

ठळक मुद्देपाण्याची नासाडी। तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. सदर पाणी जलवाहिनी लिकेज मधून वाहत असल्याचे समजते. ही पाण्याची नासाडी नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणी जीवन आहे असे म्हटल्या जाते. पाणी वाचवा, पाणी जिरवा अशा म्हणींना आज मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. भर उन्हाळ्यात कोल्हापूरी बांधारा ओव्हरफ्लो वाहत असल्याने येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीजवळ हा जूना कोल्हापूरी बंधारा आहे. बंधाºयाच्या सभोवताल पाण्याचा मोठा हौद तयार झाला आहे. सदर बंधाºयाच्या अलीकडे माडगी रस्त्यावर ही नाल्यात पाण्याचा हौद तयार झाला आहे.बंधारा ओव्हरफ्लो स्थळ व परिसरातून जलवाहिन्या गेल्या आहेत. सदर जलवाहिन्या लिकेज असल्यानेच नाल्यात व बंधाºयात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे नागरिकांना पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागत आहे. हजारो लोकांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी सेवाभावी लोकांनी पाण्याचे टँकर लावून नागरिकांची तहाण भागवत आहेत.किमान जलवाहिन्या लिकेज दुरुस्त करण्याचे नियोजन करुन पाण्याची नासाडी थांबविण्याची तसदी कुणी घेतांनी दिसत नाही. पाणी मिळणे येथे दुरापस्त असून दुसरीकडे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. हे दृष्य पाहून यंत्रणेची किव येत आहे. सदर रस्त्यावरुन अनेक मोठे अधिकारी जातात. त्यांचे लक्ष या गंभीर बाबीकडे जात नाही काय? हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.कोल्हापूरी बंधाºयाजवळ कोट्यवधीचा पूल बांधकाम सुरु आहे. या पाण्याचा उपयोग पूल बांधकामाकरीता करणे सुरु आहे.भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. येथे जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. संबंधित यंत्रणा येथे गाफील आहे. पाणी वाचवा, पाण्ीा जिरवा यालाच म्हणावे काय? तात्काळ येथे उपाययोजना करावी.- सुधाकर कारेमोरे,शिवसेना, उपजिल्हा प्रमुख तुमसर

टॅग्स :Waterपाणी