शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जलवाहिनी गळतीमुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणीच पाणी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:09 IST

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे.

ठळक मुद्देपाण्याची नासाडी। तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. सदर पाणी जलवाहिनी लिकेज मधून वाहत असल्याचे समजते. ही पाण्याची नासाडी नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणी जीवन आहे असे म्हटल्या जाते. पाणी वाचवा, पाणी जिरवा अशा म्हणींना आज मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. भर उन्हाळ्यात कोल्हापूरी बांधारा ओव्हरफ्लो वाहत असल्याने येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीजवळ हा जूना कोल्हापूरी बंधारा आहे. बंधाºयाच्या सभोवताल पाण्याचा मोठा हौद तयार झाला आहे. सदर बंधाºयाच्या अलीकडे माडगी रस्त्यावर ही नाल्यात पाण्याचा हौद तयार झाला आहे.बंधारा ओव्हरफ्लो स्थळ व परिसरातून जलवाहिन्या गेल्या आहेत. सदर जलवाहिन्या लिकेज असल्यानेच नाल्यात व बंधाºयात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे नागरिकांना पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागत आहे. हजारो लोकांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी सेवाभावी लोकांनी पाण्याचे टँकर लावून नागरिकांची तहाण भागवत आहेत.किमान जलवाहिन्या लिकेज दुरुस्त करण्याचे नियोजन करुन पाण्याची नासाडी थांबविण्याची तसदी कुणी घेतांनी दिसत नाही. पाणी मिळणे येथे दुरापस्त असून दुसरीकडे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. हे दृष्य पाहून यंत्रणेची किव येत आहे. सदर रस्त्यावरुन अनेक मोठे अधिकारी जातात. त्यांचे लक्ष या गंभीर बाबीकडे जात नाही काय? हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.कोल्हापूरी बंधाºयाजवळ कोट्यवधीचा पूल बांधकाम सुरु आहे. या पाण्याचा उपयोग पूल बांधकामाकरीता करणे सुरु आहे.भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. येथे जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. संबंधित यंत्रणा येथे गाफील आहे. पाणी वाचवा, पाण्ीा जिरवा यालाच म्हणावे काय? तात्काळ येथे उपाययोजना करावी.- सुधाकर कारेमोरे,शिवसेना, उपजिल्हा प्रमुख तुमसर

टॅग्स :Waterपाणी