शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

पराभवाच्या भीतीने दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही.

ठळक मुद्देभाजपच्या आमदारांचा आरोप : नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्यां २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, या भीतीमुळे नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला असा आरोप भाजपच्या आमदारांनी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन केला.पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर कोणताही फरक पडणार नसल्याचे सांगून आमदार चरण वाघमारे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा हा सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या बळावर २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली. निवडणूक जिंकून आता सरकारवर आरोप करणे तथ्यहीन आहे. केंद्र सरकारने मागील साडेतीन वर्षांत कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली. केंद्राच्या ९८ योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात १९ हजार ५३७ कोटी रूपये जमा केले आहे.परंतु पटोले यांनी या योजनांचा लाभ शेतकरी व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. संसदेत जनतेचे प्रश्न कधीही मांडले नाहीत. त्यामुळे येणारी निवडणूक जिंकणे कठीण वाटत होते. याशिवाय जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपचे आमदार असल्यामुळे विधानसभेचीही उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे मागील महिन्यांपासून भाजप पक्ष नेतृत्वाविरूद्ध वक्तव्य करणे सुरू केले तेव्हापासूनच पक्षाचा राजीनामा देतील, असे वाटत असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ.उल्हास फडके, मुकेश थानथराटे उपस्थित होते.