शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

स्वप्नपूर्ती शेतकऱ्यांचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी गावात प्राथमिक शिक्षण घेणारे पवन कटनकार हा तरुण अभियंता आहे. शहरातील खासगी कंपनीची नोकरी सोडून गावात परतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे विकास शेती उत्पादनात बदल तथा जैविक खतांचा वापर करण्याकरिता स्वप्नपूर्ती डेअरी आणि बायोप्रोडक्टस् नावाची गावात संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे.

ठळक मुद्देगावात रोजगार निर्मिती : अभियंता तरुणाचे प्रयत्न सुरु, उत्पादन निर्मितीचा संकल्प

रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : शहरात अभियंता पदावर खाजगी कंपनीत कार्यरत असताना लठ्ठ पगारांची नोकरी सोडून गावात शेती आणि पशूपालन व्यवसायातून रोजगार निर्मिती करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाचे नाव आहे पवन कटणकार रा.सिंदपुरी. या तरुणाने स्वत: उत्पादन तयार करीत अनेक शहरात विक्री केरीत आहे.तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी गावात प्राथमिक शिक्षण घेणारे पवन कटनकार हा तरुण अभियंता आहे. शहरातील खासगी कंपनीची नोकरी सोडून गावात परतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे विकास शेती उत्पादनात बदल तथा जैविक खतांचा वापर करण्याकरिता स्वप्नपूर्ती डेअरी आणि बायोप्रोडक्टस् नावाची गावात संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे. हे दोन्ही व्यवसाय एकमेकांना पुरक आहेत. गाईच्या शेणापासून त्यांनी गांढूळ खत निर्मिती केली. त्यांनी तसा प्लांट निर्माण केला आहे. या खतांची विक्री स्वप्नपूर्ती नावाने राज्याचे अनेक शहरात विक्री होत आहे. गाईच्या शेण आणि गोमुद्रापासून अनेक उत्पादन तयार करण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला आहे. शेण आणि गोमुत्रापासून मच्छर अगरबत्ती, धूपबत्ती, फ्लोअर क्लीनर, अ‍ॅशवॉश डिश वॉश, शेण, गोमुत्र सारखे उत्पादन तयार केली आहेत. शेण, गोमुत्र आणि वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे. गांढूळ खत शेतीला लायदा करणार असल्याने स्वस्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करीत आहे. गावात शेतकऱ्यांकडे पशूपालन असताना गांढूळ खत निर्मिती करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना गांढूळ खत निर्मितीचे खडे पवन देत आहे. याशिवाय अनेक पीक पद्धतीतून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उंचाविण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. प्रायोगीक तत्वावर पवनने स्वत:चे शेतीत काळ्या तांदळाचे उत्पादन घेतले. या तांदळापासून अनेक बाजारावर उपाययोजना करता येतो. या शिवाय आरएनआर १५०४८ वाणाची रोवणी चार एकरात केली. शुगरफ्री असल्याने आरोग्यास लाभ देणारे तांदूळ आहे. या तांदळाचे भरीव उत्पादन त्यांनी घेतले. सध्या गोवऱ्यांची मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु गावातून गोवऱ्यांची निर्मिती नामशेष होण्याचे मार्गावर आहे. गोवऱ्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु केले आहो. उत्तरप्रदेश, मराठवाडा व अन्य प्रांतात गोवऱ्यांना मोठी मागणी आहे.बायोगॅस प्रकल्पातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेणविक्रीतून त्यांना आर्थिक फायदा होईल. याशिवाय त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.-पवन कटनकार, सचिव, स्वप्नपूर्ती डेअरी, सिंदपुरी.

टॅग्स :Farmerशेतकरी