शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कांद्री ते पांजरा रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या ३०/५४ व ५०/५४ या हेड  वरून मार्ग व रस्ते देखभाल व दुरुस्ती करता येते. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार  या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह नागरिकांना त्रास : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील कांद्री ते पांजरा रस्त्याचे इंग्रजाच्या काळापासून या रस्त्याचे खड्डीकरण झाले नसल्याने  या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत राहत असते. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: चिखलमय बनतो. या रस्त्याने परिसरातील नागरिकांना, शेतकरी व शाळकरी मुलांना ये-जा  करताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या रस्ताचे त्वरित खड्डीकरण करण्याची मागणी कांद्री येथील माजी सरपंच शशिकांत नागफासे, महेश तुपट, माजी सोसायटी अध्यक्ष  प्रभाकर बारई यांनी केली आहे.पांजरा हे गाव मोहाडी तालुक्यातील एकमेव ग्रामदान आहे. परंतु कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या ३०/५४ व ५०/५४ या हेड  वरून मार्ग व रस्ते देखभाल व दुरुस्ती करता येते. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार  या परिसरातील नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन  त्वरित कांद्री ते पांजरा रस्ताचे खड्डीकरण करण्याची मागणी कांद्री येथील शशिकांत नागफासे, महेश तुपट, माजी सोसायटी अध्यक्ष  प्रभाकर बारई यांनी केली आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग