शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालविताना नियमाचे उल्लंघन करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा पोलीसतर्फे जिल्हाभरात ३२ वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा-जीवन रक्षा अभियान सुरू आहे त्या निमित्ताने अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अडयाळ येथील अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानमधील एकूण दहा सोनेरी नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देसुशांत पाटील : अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क अडयाळ : दुचाकी  वाहन चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर अवश्य करावा, वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात व मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, मोबाइल फोनचा वापर करू नये, धोकादायकरीत्या वाहन चालवू नये, तसेच पादचाऱ्यांनी झेब्राक्रॉसिंगच्या ठिकाणाहून रस्ता ओलांडावा व वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, पायी चालताना व वाहन चालविताना नियंत्रण व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी केले. भंडारा जिल्हा पोलीसतर्फे जिल्हाभरात ३२ वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा-जीवन रक्षा अभियान सुरू आहे त्या निमित्ताने अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अडयाळ येथील अडयाळ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानमधील एकूण दहा सोनेरी नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाटील म्हणाले, भविष्यात आपण आणि आपल्यामुळे दुसऱ्याचे प्राणही जाणार नाहीत, तसेच अपंगत्वही येणार नाही, बऱ्याच अपघातात बऱ्याच वाहनचालक तथा पादचारी यांचा अपघात होऊन कधी हात, पाय तर कधी दृष्टीही गमवावी लागते. त्यामुळे वाहतूक नियमांचे नियमित पालन करा व घरातील प्रत्येकाला पालन करायला सांगा, असेही यावेळी विद्यार्थ्यांना आवाहन ठाणेदार सुशांत पाटील यांनी केले. मंचकावर पोलीस निरीक्षक सुशांत पाटील शाळेचे पर्यवेक्षक चरणदास बावणे, प्रशांत संतोषवार, विलास कुंभारे, तसेच जितेंद्र वैद्य  अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

खंबीरपणे उभे विशेषतः विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारच्या माहिती, अडीअडचणीसाठी अडयाळ पोलीस स्टेशनमध्ये बिनधास्तपणे यावे आणि आपली समस्या असेल ती सांगावे. यासाठी २४ तास सदैव पोलीस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असेही मत यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस