शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

उत्कृष्ट संवादातून कुटूंब व समाजाचे हित जोपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:17 IST

मानवी जीवनात जे विचार केव्हा आचार उपकारक होतील त्या सर्वांना निती किंवा सद्गुण असे म्हटले जाते. आणि जे विरोधी असेल त्यांना दुर्गुण म्हणावे. या दोघांच्या अंतरात उत्कृष्ट संवादाच्या माध्यमातून कुटूब व समाजाचे हित जोपासणे अत्यंत महत्वाची बाब आहे, असे प्रेरणादायी विचार प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्राचार्य विकास ढोमणे म्हणतात,

भंडारा : मानवी जीवनात जे विचार केव्हा आचार उपकारक होतील त्या सर्वांना निती किंवा सद्गुण असे म्हटले जाते. आणि जे विरोधी असेल त्यांना दुर्गुण म्हणावे. या दोघांच्या अंतरात उत्कृष्ट संवादाच्या माध्यमातून कुटूब व समाजाचे हित जोपासणे अत्यंत महत्वाची बाब आहे, असे प्रेरणादायी विचार प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी व्यक्त केले.मकरसंक्रातीच्या पर्वावर ‘लोकमत’ तर्फे गुड बोला गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ढोमणे म्हणाले, संवादातून कधीकधी राग व्यक्त केला जातो. परंतु राग हा एका मर्यादेपर्यंत पोहचल्यावर स्वत: व दुसऱ्याच्या आयुष्यावर परिणाम करतो.म्हणून रागावर नियंत्रण ठेवून संवादात गोडवा असणे अत्यंत गरजेचे आहे.सध्याचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे असल्यामुळे सामान्यांपर्यंत अद्यायावत ज्ञान पोहचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनीही संवादातून आई-वडील व गुरुजणांचा आदर करणे अत्यंत महत्वाची बाब आहे.आज घडीला विद्यार्थ्यांमध्ये तत्वज्ञानाची अत्यंत उणीव आहे. त्याची भरपाई होणे महत्वाचे असून संत व थोर पुरुषांनी प्रेमळ संवादाला प्रभावी अस्त्र म्हटले आहे. प्रत्येकाने आपसातील वैर विसरुन सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न साधणे गरजेचे आहे.