शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

पुनर्वसनासाठी जिल्हा कचेरीवर धडकले ग्रामस्थ

By admin | Updated: December 31, 2015 00:28 IST

गोसीखुर्द धरणाचे पाणी अडविणे सुरू असताना सालेबर्डी गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

सालेबर्डीचे पुनर्वसन करा : खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाई कराजवाहरनगर : गोसीखुर्द धरणाचे पाणी अडविणे सुरू असताना सालेबर्डी गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सालेबर्डी-दवडीपार वासीयांचे पुनर्वसन करून शहापूर-मारेगाव येथे त्वरीत भुखंड वाटप करण्यात यावे, या मागणीला घेवून आज शेकडो प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तसेच खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर संंबंधित विभागाने कारवाई करावी. न्याय न मिळाल्यास ६ जानेवारी नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.गोसीखुर्द प्रकल्पासाठी बाधीत क्षेत्राचे पुर्नवसन करण्याची प्रक्रिया १९९१ पासून सुरू झाली. १९९४ चा महापूर बघता सालेबर्डी गावाला पाण्याने वेढले होते. दरम्यान ९ वाजता सभा घेण्यात आली. यात एकमुखी असा निर्णय झाला की, गावकऱ्यांना पुर्नवसन संदर्भात कोणताही आक्षेप नसतानाही भुखंड वाटप का थांबले. याची माहिती शासनानी ग्रामस्थांना द्यावी. याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या त्या भामट्यावर कारवाही करावी. १० दिवसात भुखंड व पट्टे वाटप केलयास सालेबर्डी-दवडीपारवासी सरपंच जीजाबाई मेश्राम, उपसरपंच मनोहर मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना ११२ ग्रामस्थांचे सह्याचे निवेदन देण्यास गेलेल्यांनी म्हटले. मात्र जिल्हाधिकारी यांची भेट ग्रामस्थासोबत झाली नाही. हे येथे उल्लेखनीय बाब. (वार्ताहर)