शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रशासकाअभावी कामांचा खोळंबा

By admin | Updated: February 24, 2015 01:41 IST

राज्य शासनाने १२ फेब्रुवारीला नगर पंचायत घोषित केल्यामुळे ग्रामपंचायतीचे

लाखनी : राज्य शासनाने १२ फेब्रुवारीला नगर पंचायत घोषित केल्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी पदमुक्त झाले आहेत. नगरपंचायत घोषित झाल्यानंतर शासनाने ग्रामपंचायत रद्द करून तहसिलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. परंतु ग्रामपंचायत कार्यालयात नगरपंचायतचे प्रशासक आलेले नसल्यामुळे लाखनीतील अनेक शासकीय व निमशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.लाखनी गावाची लोकसंख्या १५ हजारांवर आहे. येथील नागरिकांच्या विविध समस्या, मागण्या प्रलंबित आहेत. मागील १५ दिवसांपासून गावात होणारी विकास कामे थांबविण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. तसेच नागरिकांना शासकीय कामात लागणारे रहिवासी दाखले, जन्म प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घरटॅक्स पावतीकरीता व इतर दाखत्यांसाठी ग्रामपंचायतीच्या चकरा माराव्या लागतात.तहसिलदारांनी नगरपंचायत कार्यालयात स्वत: उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी माजी ग्रा.पं. सदस्य धनु व्यास यांनी केली आहे. जनतेची कामे ग्रामपंचायत कार्यालयात झाले नाही तर लोकांना तहसील कार्यालयात जाऊन दाखल्यांची मागणी करावी लागेल, असे भास यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. (तालुका प्रतिनिधी)