शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दिघोरीतील धान खरेदी केंद्र बेपत्ता

By admin | Updated: November 12, 2014 22:39 IST

शिर्षक वाचून अचंबीत झालात ना. अचंबित होऊ नका. कारण जेव्हा जेव्हा काही ठरावीक बाबीची नितांत आवश्यकता असते तेव्हा त्याची पुर्तता व्हायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे खऱ्या

दिघोरी/मोठी : शिर्षक वाचून अचंबीत झालात ना. अचंबित होऊ नका. कारण जेव्हा जेव्हा काही ठरावीक बाबीची नितांत आवश्यकता असते तेव्हा त्याची पुर्तता व्हायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांला लाभ न मिळता तिसराच कुणीतरी फायदा घेत असतो. नेमका असाच प्रकार आधारभूत धान खरेदी केंद्राबाबत संपुर्ण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी धानाची मळणी सुरु करुन १५ दिवस लोटले असावे, तरी अजूनपर्यंत धान खरेदी केंद्राचा पत्ता नाही. त्यामुळे खरोखरच धान खरेदी केंद्रे बेपत्ता झाली असल्याची चर्चा शेतकऱ्यांत दिसून येत आहे.यावर्षी झालेल्या कमी पावसाने शेतकऱ्यांचे धानपीक संकटात सापडले होते. त्याही परिस्थीतीत शेतकरी डगमगला नाही. तलाव व नाले यांचेमधील पाणी इंजीनद्वारे १५० रुपये प्रति तासाने धानपीकाला पाणी देवून कसेबसे धान वाचविले. कमी झालेल्या धानाचा तोटा भरुन निघेल या भोळ्या आशेत शेतकरी दिसून येतो. मात्र धानपीक मळणी होऊन १५ ते २० दिवस लोटले असले तरी अजूनपावेतो धान खरेदी केंद्र सुरुझाले नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात पडक्या दराने शेतकरी आपले धान पीक खासगी व्यापाऱ्यांना विकत आहे. शेतकऱ्यांचा जिवनमान उंचवावा, त्यांची लूट होवू नये, त्याचे धानाला योग्य भाव मिळावा, या उद्दात हेतूने शासनाने धान खरेदी केंद्राची संकल्पना अंमलात आणली. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेले लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अजूनपावेतो धान खरेदीचा पत्ता नाही. (वार्ताहर)