शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

ओबीसी जनगणनेची मागणी व जनजागृती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST

भंडारा : ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केंद्र सरकारने जनगणना २०२१चा ...

भंडारा : ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केंद्र सरकारने जनगणना २०२१चा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याबाबत नमुना चाचणी ऑगस्ट, २०१९ला करण्यात आली होती. त्या नमुना प्रश्नावलीत ओबीसी समाजाच्या जगण्याबाबत उल्लेख नव्हता. ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराच्या वतीने मकर संक्रांतीला सणानिमित्ताने जनगणना २०२१ मध्ये ओबीसीच्या कॉलम नाही, म्हणून जनगणनेत ओबीसी समाजाचा सहभाग नाही, असा संदेश पतंगीवर लिहून आकाशात पतंग उडवत, ओबीसी प्रवर्गामार्फत सरकारला ओबीसी जनगणनेची मागणी व जनजागृतीसाठी उपक्रम संकल्पना निमित्त राबविण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्वकाळात १९३१ला ओबीसीची जनगणना झाली होती. त्यानुसार, देशात ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के होते. ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाच्या जाणीवपूर्वक आघात करत डावलण्यात आले. ओबीसी समाजात मोठा असंतोष आहे. जनगणना २०२१ मध्ये ओबीसीचा कॉलम नाही, म्हणूनच आमचा सहभाग नाही, डॉक्टर अंजली साळवे विटणकर यांनी पाटी लावा मोहीम सुरू केली. ओबीची क्रांती मोर्चा महाराष्ट्र भंडारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून घराघरावर पाटील लावा मोहीम सुरू आहे. मकर संक्रांतीला पाटीचे वाण देऊन ही मोहीम ओबीसी जनगणना याबाबत जागृतीसाठी राबविण्यात आली आहे. उपक्रमांतर्गत क्रांती मोर्चा मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते, अमरदीप भुरे, जीवन भजनकर, किरण मते, शोभा बावनकर, राजेश इसापुरे, पुरुषोत्तम नंदुरकर, यशवंत सूर्यवंशी, सुधाकर कावळे, नितीन नागदेवे, नकुल मते, मारुती राऊत, कल्याणी मते, काजल ठवकर व विद्यार्थी उपस्थित होते.