शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोरोनाच्या सावटातही फळांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देभंडारा येथील बीटीबीमध्ये फळांची आवक वाढली, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागायत लागवडीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी ताजा भाजीपाला येथील बीटीबी सब्जी मंडीत आणीत कारखानदारी सारखी शेती उपजली आहे. दैनंदिन बागायती शेतीतून मिळणारे उत्पन्नाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बीटीबीने मोठी मदत केलेली असताना आता कोरोनाच्या सावटात फळांची आवक व विक्री सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना फळबाग लागवडीचे नवे आवाहन बीटीबीने शेतकऱ्यांना दिले आहे.शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. फळांना वाढलेली मागणी शेतकऱ्यांसाठी हिताची आहे.शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनुषंगाने भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग व सिंचन योजनेची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा, हवामानाचा अंदाज घेता आपल्या भागात होणारी फळबाग लागवड करीत शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, भाजीपालासह फळबागायती चालना द्यावी.- पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनीभंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा आदर्श घेत आपल्या शेतीमध्ये फळबाग लागवड करावे. कृषी विभागाचे सुद्धा याला शंभर टक्के अनुदान मिळत आहे. भाजीपाला सोबत फळबागेचे नियोजन केल्यास निश्चित आपली उन्नती साधण्यास मोठी मदत होईल. जिल्ह्यात फळांना मोठी मागणी असून दररोज किमान ५० टन फळांची विक्री होत आहे.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.फळबागायतीतून शेतकरी साधणार प्रगतीकोरोनाच्या सावटात शेतकऱ्याशी एकनिष्ठ राहत बीटीबीने शासन व प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत शेतकºयांचा भाजीपाला विकत शेतकऱ्यांना प्रामाणिकतिने न्याय दिलेला आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा माफक दरामध्ये भाजीपाला पूरवत आर्थिक समस्यांच्या काळामध्ये एक प्रेरणादायी उदाहरण महाराष्ट्रात उभा केलेला आहे. भाजीपाल्याच्या चिल्लर दुकानदारांना फळ विक्री करताना आनंद होत आहे. फळ आणि भाजीपाला एकाच दुकानात मिळत असल्याने ग्राहकांना सुद्धा याचा लाभ घेताना अडचण दूर आहे. शेतकऱ्यांनी फळबागायतीतून उन्नती साधण्याचे आवाहन आहे.पूरक व्यवसायमराठवाड्यातील शेतकºयांचा आदर्श जिल्ह्यातील शेतकºयांनी घेत शेतीत नवनवीन बदल करून फळबागायती चे क्षेत्रफळ नक्कीच वाढवायला पाहिजे. वातावरणात होणारे फळबाग कृषी विभागामार्फत मार्गदर्शन नियमित केलेले आहे त्या अनुषंगाने फळबागायतीची मानसिकता तयार असे आवाहन कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी केलेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfruitsफळे