शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोरोनाच्या सावटातही फळांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देभंडारा येथील बीटीबीमध्ये फळांची आवक वाढली, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागायत लागवडीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी ताजा भाजीपाला येथील बीटीबी सब्जी मंडीत आणीत कारखानदारी सारखी शेती उपजली आहे. दैनंदिन बागायती शेतीतून मिळणारे उत्पन्नाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बीटीबीने मोठी मदत केलेली असताना आता कोरोनाच्या सावटात फळांची आवक व विक्री सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना फळबाग लागवडीचे नवे आवाहन बीटीबीने शेतकऱ्यांना दिले आहे.शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. फळांना वाढलेली मागणी शेतकऱ्यांसाठी हिताची आहे.शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनुषंगाने भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग व सिंचन योजनेची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा, हवामानाचा अंदाज घेता आपल्या भागात होणारी फळबाग लागवड करीत शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, भाजीपालासह फळबागायती चालना द्यावी.- पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनीभंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा आदर्श घेत आपल्या शेतीमध्ये फळबाग लागवड करावे. कृषी विभागाचे सुद्धा याला शंभर टक्के अनुदान मिळत आहे. भाजीपाला सोबत फळबागेचे नियोजन केल्यास निश्चित आपली उन्नती साधण्यास मोठी मदत होईल. जिल्ह्यात फळांना मोठी मागणी असून दररोज किमान ५० टन फळांची विक्री होत आहे.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.फळबागायतीतून शेतकरी साधणार प्रगतीकोरोनाच्या सावटात शेतकऱ्याशी एकनिष्ठ राहत बीटीबीने शासन व प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत शेतकºयांचा भाजीपाला विकत शेतकऱ्यांना प्रामाणिकतिने न्याय दिलेला आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा माफक दरामध्ये भाजीपाला पूरवत आर्थिक समस्यांच्या काळामध्ये एक प्रेरणादायी उदाहरण महाराष्ट्रात उभा केलेला आहे. भाजीपाल्याच्या चिल्लर दुकानदारांना फळ विक्री करताना आनंद होत आहे. फळ आणि भाजीपाला एकाच दुकानात मिळत असल्याने ग्राहकांना सुद्धा याचा लाभ घेताना अडचण दूर आहे. शेतकऱ्यांनी फळबागायतीतून उन्नती साधण्याचे आवाहन आहे.पूरक व्यवसायमराठवाड्यातील शेतकºयांचा आदर्श जिल्ह्यातील शेतकºयांनी घेत शेतीत नवनवीन बदल करून फळबागायती चे क्षेत्रफळ नक्कीच वाढवायला पाहिजे. वातावरणात होणारे फळबाग कृषी विभागामार्फत मार्गदर्शन नियमित केलेले आहे त्या अनुषंगाने फळबागायतीची मानसिकता तयार असे आवाहन कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी केलेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfruitsफळे