शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पवनारखारीत राष्ट्रध्वजाचा अवमान

By admin | Updated: January 28, 2017 00:39 IST

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय ध्वज खाली पडला. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

तुमसर : प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय ध्वज खाली पडला. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. हा प्रकार पवनारखारी ग्रामपंचायतीत घडला. पोलीस पाटलांच्या तक्रारीवरून सरपंचावर गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पवनारखारी ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ध्वजारोहनाला गावातील मान्यवर उपस्थित होते. सरपंच कविता बोमचोर यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. राष्ट्रीय तिरंगा ध्वज व जातांनी हातातून दोरी सुटल्याने क्षणात तिरंगा ध्वज खाली पडला. पोलीस पाटील राजेश गोयनका यांनी संबंधित तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली. गोबरवाही पोलिसांनी सरपंच कविता बोमचेर यांच्या विरोधात राष्ट्रध्वज अवमान कलम १९७१/२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विलास उचिबगले, दिलीप उईके, रेणूका परबते, संगीता कुंभरे, आशिष कोकुडे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रध्वज फडकविण्याची तयारी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकावर कर्मचारी या नात्याने होती. येथे सरपंचा बरोबर संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)ध्वजारोहण झालेच नाहीतुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलाच्या वसतीगृहात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नाही. स्थानांतरीत झालेल्या पहिल्या वस्तीगृहात ध्वज व इतर साहित्य ठेवलेल्या खोलीस नगरपरिषद प्रशासनाने सील केले होते. नविन इमारतीत वसतीगृह स्थानांतरित झाले. नविन ध्वज व साहित्य पुरवठा करण्याचे पत्र जिल्हा स्तरावरील कार्यालयाला दिले होते. साहित्य उपलब्ध न झाल्याने ध्वजारोहण झाले नसल्याचे गृहपालांनी सांगितले.