शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

ऊस तोडणीपूर्वी आग लावल्याने उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा, बावणथडी नद्याचे खोऱ्यात नगदी पीक म्हणून शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. उसाचे उत्पादन घेताना वन्यप्राणी ...

सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा, बावणथडी नद्याचे खोऱ्यात नगदी पीक म्हणून शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. उसाचे उत्पादन घेताना वन्यप्राणी शेतकऱ्यांचे लचके तोडत आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने उसाचे नुकसान होत आहे. ऊस उत्पादनातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र ऊस तोडणीत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. ऊस तोडताना आधी आगीच्या हवाली करण्यात येत असल्याने निश्चितच उत्पादनात घट होत आहे. गाळप करताना घट होत असल्याने भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे.

साखर कारखान्यात उसाची खरेदी करताना ही अट घातली गेली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे ऊस तोडणारे मजूर कामे करीत नाहीत. आधी ऊस जाळल्यानंतर कापणी केली जात आहेत. या उसाची उचल करण्यात येत आहे. मोजमाप करताना यात घट होत आहे. यामुळे उसाची शेती परवडणारी नाही, असा समज शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. ऊस जाळण्याची पद्धत बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनेवाणे यांनी केली आहे.