शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

२३,२६४ पैकी २१६ शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:36 IST

तुमसर तालुक्यातील ६७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले.

ठळक मुद्देउर्वरित शेतकºयांना प्रतीक्षा : तुमसर तालुक्यातील कर्जबाजारी शेतकºयांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील ६७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले. त्यापैकी केवळ २१६ शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून मोठा त्रास सहन करून शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरता होता. धान उत्पादक शेतकºयांवर अस्मानी तथा सुलतानी संकट कोसळले आहे.आपले सरकार या संकेतस्थावर आॅनलाईन पद्धतीने कर्जमाफीचे अर्ज सादर केले होते. तुमसर तालुक्यातील ९७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले. यात आलेसूर १६९, आंबागड ४९९, आसलपानी २१९, आष्टी ६१६, बाळापूर ९, बाम्हणी १८०, बपेरा आ. २०८, बपेरा सि. २७०, बिनाखी २४४, बोरगाव १७९, बोरी ६३, ब्राम्हणटोला १, चांदपूर ११६, चारगाव ८६, दावेझरी सि. १८४, देवरीदेव १९८, देव्हाडी १५०, देवनारा १९४, देवसर्रा १४६, धनेगाव १६२, डोंगरी बु. २७८, डोंगरला ३७०, गर्रा बघेडा ५९०, धुटेरा २३५, गोबरवाही १७२, गोंदेखारी २२७, गोंडीटोला १७४, गुडरी खुर्द ११२, हरदोली आं. २४०, हरदोली सि. २९४, हसारा २२६, हिंगणा ३०७, कर्कापूर ४२२, कवलेवाडा २६६, खैरलांजी १०८, खापा २९७, खरबी ४२०, कोष्टी ९१, कुरमुडा ६७, लेंडेझरी १२४, लोभी ३५१, लोहारा ४२३, मच्छेरा १५४, मांडवी १६५, महालगाव २२५, मांडवी २३०, मांढळ ३४५, मेहगाव १७३, मिटेवानी ४६६, खापा मो. २६२, मोहगाव ख. ३११, मुरली १८०, नाकाडोंगरी २०८, नवरगाव ७५, पचारा ८१, पांजरा २०२, परसवाडा सि. २५०, परसवाडा दे. १८५, पाथरी २७६, पवनारा २२२, पवनारखारी १२८, पिपरा २४१, पिपरीचुन्ही २५२, पिटेसूर १९२,राजापूर १४१, रनेरा १४१, रोंघा १६५, रूपेरा १९६, साखळी २५०, सिहोरा ४६८, सिलेगाव ३७९, सिंदपूरी २९५, सितासावंगी ७६, सितेपार १२५, सोंड्या ६९, सोनेगाव २७३, सोरना २६२, स्टेशनटोली १०, सुकळी दे. ३३७, सुकळी नकुल २६०, तामसवाडी ४, तामसवाडी सि. ३०८, टेमनी २७५, ढोरवाडा १६१, तुडका ६४, तुमसर १०६८, उमरवाडा १६९, वाहनी २६७, वारपिंडकेपार १५४, येदरबुची १३५, येरली ६७२, झारली १४९ शासनामार्फत कर्जमाफीचा लाभ मिळाल्यांची प्राथमिक यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. त्या यादीत फक्त २१६ शेतकºयांचीच कर्जमाफी झाली असल्याचे दिसून आले आहे.शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभाकरिता शेतकºयांनी विविध अर्ज भरून शासनाला माहिती पाठविली.तरी पहिल्या यादीत अर्ज सादर केलेल्यापैकी निम्मा शेतकºयांना तरी लाभ मिळायला पाहिजे होता. आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड आल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. कर्जबाजारी शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत येथे दिसत आहे.