शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अन्नातून विषबाधेने मुलाचा मृत्यू, आईवडील, भाऊ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 22:41 IST

Bhandara News अन्नातून विषबाधा झाल्याने एका १५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांसह लहान भाऊ अत्यवस्थ झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथे मंगळवारी घडली.

 

भंडारा : अन्नातून विषबाधा झाल्याने एका १५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या

आईवडिलांसह लहान भाऊ अत्यवस्थ झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथे मंगळवारी घडली. वडिलांवर भंडारा येथे, तर आई व लहान भावावर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परमानंद फुलचंद मेश्राम (१५) असे मृत बालकाचे नाव आहे, तर फुलचंद गणपत मेश्राम (५३), दुर्गा फुलचंद मेश्राम (४५) आणि चेतन फुलचंद मेश्राम (१३) अशी प्रकृती गंभीर असलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील माडगी येथे मेश्राम परिवार राहतो. रविवारी रात्री या सर्वांनी लाल भाजी खाल्ली, तर सोमवारी सकाळी चवळीची भाजी खाल्ली. मात्र, दुपारनंतर त्यांना उलटी व हगवण सुरू झाली. त्यामुळे सर्वांना लाखनी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, परमानंदची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला सायंकाळी भंडारा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती मंगळवारी गंभीर झाल्याने त्यांनाही भंडारा येथे आणण्यात आले. आई व मुलावर लाखनी येथे उपचार सुरू आहेत.

अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले, तरी जिल्हा रुग्णालयातून डॉक्टरांनी मेंदूज्वर किंवा विषबाधा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीतून खरे कारण पुढे येणार आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे.

- डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Deathमृत्यूfood poisoningअन्नातून विषबाधा