शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही असा ग्रामवासीयांचा आरोप आहे.

ठळक मुद्देपिटेझरीवासी त्रस्त : वनविभागाने दखल घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : जंगलव्याप्त परिसराला लागून असलेल्या पिटेझरी परिसरात वन्यप्राण्यांचा धुडगुस चालू आहे. गावात व शेतशिवारात वारंवार वन्यप्राण्यांची भटकंती सुरु असते.रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही असा ग्रामवासीयांचा आरोप आहे.पिटेझरी हे गाव जंगलव्याप्त परिसराला लागून आहे. शेतशिवारात उभे असलेले पीक वन्यप्राण्यांच्या झुंडाने क्षणात भुईसपाट होऊन जातात. कर्जाच्या बोज्यात वावरणारा शेतकरी आपले सर्वस्व पणाला लावून विविध पिकांची लागवड करतो. घरामध्ये येणाऱ्या धानाचे पीक जंगली डुकरांच्या कळपाने हाती लागत नाही. रब्बीमध्ये ग्रामवासीयांनी तुर, मिरची, चना, पोपट इत्यादी पिकांची लागवड केली आहे. लागवड होताच डुक्कर व हरिणांच्या हैदोसाने शेतातील उभी रोपे भुईसपाट झाली. गावात बिबट्याची दहशत आहे. अख्खे गावकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त असून शेती करायची कशी हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा झाला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा धुमाकूळ बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील शेतकºयांनी केली आहे.नुकसानभरपाईची मागणीसध्या अनेक शेतकºयांचे धानाचे पुंजणे शेतशिवारात आहेत. या पुंजण्यांची रानडुकरांकडून मोठी नासधूस केली जात आहे. वनविभागाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग