शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही असा ग्रामवासीयांचा आरोप आहे.

ठळक मुद्देपिटेझरीवासी त्रस्त : वनविभागाने दखल घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : जंगलव्याप्त परिसराला लागून असलेल्या पिटेझरी परिसरात वन्यप्राण्यांचा धुडगुस चालू आहे. गावात व शेतशिवारात वारंवार वन्यप्राण्यांची भटकंती सुरु असते.रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही असा ग्रामवासीयांचा आरोप आहे.पिटेझरी हे गाव जंगलव्याप्त परिसराला लागून आहे. शेतशिवारात उभे असलेले पीक वन्यप्राण्यांच्या झुंडाने क्षणात भुईसपाट होऊन जातात. कर्जाच्या बोज्यात वावरणारा शेतकरी आपले सर्वस्व पणाला लावून विविध पिकांची लागवड करतो. घरामध्ये येणाऱ्या धानाचे पीक जंगली डुकरांच्या कळपाने हाती लागत नाही. रब्बीमध्ये ग्रामवासीयांनी तुर, मिरची, चना, पोपट इत्यादी पिकांची लागवड केली आहे. लागवड होताच डुक्कर व हरिणांच्या हैदोसाने शेतातील उभी रोपे भुईसपाट झाली. गावात बिबट्याची दहशत आहे. अख्खे गावकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त असून शेती करायची कशी हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा झाला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा धुमाकूळ बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील शेतकºयांनी केली आहे.नुकसानभरपाईची मागणीसध्या अनेक शेतकºयांचे धानाचे पुंजणे शेतशिवारात आहेत. या पुंजण्यांची रानडुकरांकडून मोठी नासधूस केली जात आहे. वनविभागाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग