शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अवकाळी पावसाने काढणी झालेल्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

२० लोक ०२ के लाखांदूर : गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असताना १९ मार्च रोजी रात्रीदरम्यान अचानक झालेल्या ...

२० लोक ०२ के

लाखांदूर : गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असताना १९ मार्च रोजी रात्रीदरम्यान अचानक झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यात कापणी झालेल्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकसान झालेल्या पिकांत हरभरा व गहू या पिकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

गत खरीप हंगामात तालुक्यात जवळपास २८४२ हेक्टर क्षेत्रात हरभरा तर १४४९ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली होती. या लागवडीनुसार तालुक्यातील अधिकत्तम क्षेत्रातील पिकांची काढणी व मळणीदेखील आटोपली आहे. मात्र काही प्रमाणातील गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू असताना तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी रात्रीदरम्यान जोरदार पाऊस बरसला. या पावसाने शेतात काढणी झालेले हरभरा व गहू पीक पावसात भिजल्याने या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि काही शेतकऱ्यांनी पावसापासून पिकांच्या बचावासाठी शेतात साठवणूक केलेल्या पिकांवर ताडपत्री घातल्याचे दिसून येत असले तरी पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने संबंधित पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदाच्या खरिपात धान उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे बोलले जात असतानाच कडधान्य पिकांवरदेखील पावसाचा प्रकोप झाल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडल्याचे बोलले जात आहे.