शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

विठ्ठलाच्या दिंडीत 'ईस्त्राईलभार्इं'चा गजर

By admin | Updated: July 28, 2015 01:14 IST

हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगे करणारे बघायला मिळतात. अशा स्थितीत पवनी येथे सोमवारला आषाढी

हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन : तेढ निर्माण करणाऱ्यांसाठी आदर्श अशोक पारधी ल्ल पवनीहिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगे करणारे बघायला मिळतात. अशा स्थितीत पवनी येथे सोमवारला आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या विठू माऊलीच्या दिंडीत ईस्त्राईलभाई यांनी सहभाग नोंदवून विठू माऊलीचा गजर केला. शहरातून निघालेल्या दिंडीत सहभाग घेऊन दोन्ही समाजासमोर आदर्श निर्माण केला.या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे, असे राष्ट्रसंतांनी भजनातून सांगितले आहे. असे असताना एकमेकांना डिवचण्याचे कारस्थान रचून अपप्रवृत्तीचे लोक त्याचा धार्मिक भावनांचा खेळ मांडत आहेत. यामुळे गुण्यागोविंदाने नांदणारे हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये सलोख्याच्या संबंधात नाहक तेढ निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल रूक्माईच्या आज नामस्मरणाचा आजचा दिवस. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखो भाविक व वारकरी गोळा होतात. विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी पवनी येथे ‘विठ्ठल नामाचा गजर’ करतात. यात पवनी येथील ईस्त्राईलभाई या रिक्षाचालकाने मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने माऊलीच्या दिंडीत सहभाग घेऊन बंधुभावाचा आदर्श समाजात घालून दिला. साठी ओलांडलेले व मागील ३८ वर्षापासून रिक्षा चालविणारे ईस्त्राईल भाई यांनी हिंदू-मुस्लीम समाजात भाईचारा राहावा, या दृष्टीने या दिंडीत सहभाग घेतला. नुसता सहभागच नाही तर, त्यांनी विठ्ठलाचा गजर केला व शहरातून निघालेल्या दिंडीचा आनंद घेतला. त्यांच्या रिक्षात त्यांनी राम-सिताच्या वेशभूषा साकारलेल्या मुलांना बसवून मोठ्या भक्त्ीिभावाने त्यांना फिरविले. उत्सवात धर्म आड येऊ नयेधर्म कोणताही असला तरी, देव एकच आहे. भावना पवित्र ठेवून केलेले काम मानवी मनाला आनंद देत राहतात. चंडिका देवी, श्रीदत्त भगवान, विठ्ठल-रुखमाई, गणपती उत्सवासह रमजान ईद या सणालाही महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही समाजबांधवांनी परस्परात हेवेदावे न ठेवता केवळ माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे. कोणत्याही समाजाचा उत्सव असो त्यात धर्म आड येता कामा नये.- ईस्त्राईलभाई, पवनी.