शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

By admin | Updated: November 13, 2016 00:24 IST

केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे.

चर्चा नोटा बंदच्या : नागरिक त्रस्त, नोटांच्या व्यवहारावर परिणामपवनी : केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे. बँकेत पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यास तसेच बँकेतून रक्कम काढण्यास अडचणी येत आहेत. पवनीचा आठवडी बाजार (शनिवार) असुन देखील बँकेत गर्दी तयार बाजारा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर व मजूर वर्गीय नागरिक मोठ्या संख्येने बाजार करण्यासाठी आले परंतू बाजारात जाण्यापूर्वी चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी तसेच चलनात असलेल्या नोटा बँकेतून काढण्यासाठी बँकेतील रांगेत अडकून राहीले. बाजारातील व्यवहार रोखीने करावा लागत असल्याने रक्कम नाही तर बाजार नाही अशी अवस्था नागरिकांची झालेली होती. तासन्तास रांगेत राहून लोक थकले पंरतू नोटा बदलण्यासाठी व विड्राल करण्यासाठी थांबलेले लोक बँकेच्या लिंक फेल प्रकारामुळे कंटाळले व आल्या पावली बाजार न करता परतले. देशात सामान्य नागरिकांची थट्टा सुरु असल्याचे त्रस्त झालेले नागरिक आपसात बोलत होते.सहकारी पत संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना देखील रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. कारण त्यांच्याकडील दैनंदिन व्यवहाराची रक्कम सहकारी बँक किंवा राष्ट्रीय बँकेच्या शाखेत गुंतवलेली असते. त्यांना देखी मोठी रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. नोटा चलनातून बाद झाल्यामुळे नगरातील मोठै तसेच लहान व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना ५०० किंवा १००० ची नोट दाखवून व्यवहार न करता ग्राहक परतू लागला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)