शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पिकांची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकºयांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले.

ठळक मुद्देअविनाश कोटांगले : खमारी येथे जागतिक कडधान्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस जमिनीचा खालावत चाललेला पोत कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिकांची फेरपालट करुन कडधान्य पिकांची लागवड करणे गरजेचे असल्याचे मत भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी व्यक्त केले.तालुक्यातील खमारी बुटी येथे भंडारा तालुका कृषी विभागाच्यावतीने आयोजित जागतिक कडधान्य दिन कार्यशाळेत ते बोलत होते.कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकºयांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले. भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक अहिर यांनी शेतकºयांना रासायनिक खताचा अतिरेक कमी करून सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगितले.भंडारा तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मागदर्शन केले. खमारी मुख्यालयाच्या कृषि सहाय्यक हेमा तिडके यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कडधान्यपिके फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून कृषि सहाय्यक गिरीधारी मलेवार यांनी मार्गदर्शन केले. संचालन आत्माचे सतीश वैरागडे यांनी केले. तर आभार कृषी सहायक हेमा तिडके यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीधारी मलेवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती