शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतकºयांच्या समस्यांसाठी भाकपचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:25 IST

शेतकरी व कष्टकºयांच्या समस्यांच्या निवारणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

ठळक मुद्देकिसान मागणी दिन : जिल्हाधिकारी यांना दिले समस्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी व कष्टकºयांच्या समस्यांच्या निवारणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.१ सप्टेंबर हा दिवस किसान मागणी दिन म्हणून साजरा करण्याच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी यांना भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सदानंद इलमे यांच्या नेतृत्वात शेतकºयांच्या ११ मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळाच्या मार्फत देण्यात आले. मागण्यांमध्ये शेतकºयांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करू सातबारा कोरा करावा, ठरावीक मुदतीत कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांचे पैसे परत करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, ६० वर्षावरील शेतकरी, कष्टकरी व असंघटीत कामगारांना दहा हजार रूपये मासिक पेंशन द्या, सर्व राज्य व केंद्र सरकारने शेतकºयांच्या हमी भावासाठी किमती स्थिरता निधी निर्माण करावे. पंतप्रधान पीक विमा योजना एच्छिक करण्यात यावे, सिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करून शेतीला २४ तास विज पुरवठा करावे, वनहक्क व महसुली कायद्यांतर्गत जबरानजोतदार व अतिक्रमणधारकांना शेती व घराचे पट्टे द्यावे, गावठाणच्या जागेवरील झुडपी जंगलाचे निर्वणीकरण करावे, भूमीहीन व बेघर कुटुंबांना घरे व शेतीसाठी जमिनी द्यावे, सुरेवाडा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, नागरी सुविधा व भूखंडाच्या अनियमिततेची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्या अखत्यारितील मागण्यांची दखल घेऊन अन्य मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात वामनराव चांदेवार, सुरेंद्र सुखदेवे, हरिदास जांगडे, गजानन पाचे यांचा समावेश होता तर याप्रसंगी अरुण पडोळे, धनराज झंझाड, मिताराम उके, प्रकाश उईके, डी.डी. कान्हेकर, रत्नाकर मारवाडे, मंगेश माटे आदींचा समावेश होता.