शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या विचारांची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वरकडे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, नरहरी वरकडे, मुकेश धूर्वे, शिवा धुर्वे, ऋषी इनवाते आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देअजाबराव चिचामे : चिखलाबोडीत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्या काळी होतीच. त्यामुळे शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्यांनी समाजप्रबोधन केले. याचाच परिणाम म्हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्वच्छता यांचा अंगीकार केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन अजाबराव चिचामे यांनी केले.नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वरकडे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, नरहरी वरकडे, मुकेश धूर्वे, शिवा धुर्वे, ऋषी इनवाते आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार निवृत्ती उईके म्हणाले, बिरसा मुंडा यांनी हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडा यांचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली. ते भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. कार्यक्रमाचे संचालन मुकेश धूर्वे यांनी तर आभार प्रदर्शन नरहरी वरकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक