शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या विचारांची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वरकडे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, नरहरी वरकडे, मुकेश धूर्वे, शिवा धुर्वे, ऋषी इनवाते आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देअजाबराव चिचामे : चिखलाबोडीत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्या काळी होतीच. त्यामुळे शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्यांनी समाजप्रबोधन केले. याचाच परिणाम म्हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्वच्छता यांचा अंगीकार केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन अजाबराव चिचामे यांनी केले.नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वरकडे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, नरहरी वरकडे, मुकेश धूर्वे, शिवा धुर्वे, ऋषी इनवाते आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार निवृत्ती उईके म्हणाले, बिरसा मुंडा यांनी हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडा यांचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली. ते भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. कार्यक्रमाचे संचालन मुकेश धूर्वे यांनी तर आभार प्रदर्शन नरहरी वरकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक