शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

कोरोनासदृश आजार वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

गटार नाल्यातून डासांची संख्या सुमार वाढलेली आहे. डासांमुळे गावात डेंगू, मलेरियासदृश आजारांचे रुग्ण वाढत आहेत. दवाखान्यात गर्दी होत आहे. ...

गटार नाल्यातून डासांची संख्या सुमार वाढलेली आहे. डासांमुळे गावात डेंगू, मलेरियासदृश आजारांचे रुग्ण वाढत आहेत. दवाखान्यात गर्दी होत आहे. साधारण जरी ताप आला तरी कोरोनाची भीती मनात भय वाढवीत आहे. अशा कठीण प्रसंगात शासनाने पुरविलेल्या निर्देशानुसार स्वच्छता अभियान अत्यंत महत्त्वाचा आहे.

तालुक्यातील काही गावात धूळरणी केली जात आहे. तशीच व्यवस्था पालांदूर येथेसुद्धा व्हावी.

जिल्हा मलेरिया विभाग, जिल्हा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या सहयोगातून गावात डास निर्मूलन मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शक्य ती स्वच्छता सुरू आहे. सर्वाधिक खर्च स्वच्छता मोहिमेवरच वापरला जातो. हे नक्कीच प्रशंसनीय आहे. तरी मात्र वास्तवतेच्या आधार घेत प्रसंगावधान राखत आणखी स्वच्छता मोहीम वाढविण्याची गरज आहे.