शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पाणीटंचाई निवारणार्थ १४१ कामे पूर्ण

By admin | Updated: May 5, 2016 00:54 IST

जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या.

१०८ कामे प्रगतिपथावर : टंचाईग्रस्त ५७ गावांना मिळाला दिलासाभंडारा : जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी ५७ गावातील १४१ कामे पूर्ण झाली असून या गावांना पाणी टंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २६३ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने वर्तविली होती. त्यानुसार प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतीकडून तत्काळ उपाययोजनांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार ४१६ उपाययोजना प्रस्तावित करुन तातडीच्या २५५ कामांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी तत्काळ मंजुरी दिली. यामध्ये १४८ नवीन विंधन विहीरी, ३१ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १५७ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, ८० विहिरीतील गाळ काढणे असे ४१६ कामे प्रस्तावित होते. त्यापैकी विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीच्या १५७ कामांना तात्काळ मंजुरी देवून त्यापैकी १२४ कामे पूर्ण झाली आहेत.१४८ विंधन विहीरीपैकी ८५ कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी १७ कामे पूर्ण झाली आहेत.शिवाय ४९ विंधन विहीरी इतर योजनामधून मंजूर केल्या असून त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती पैकी १४ कामे पूर्ण झाली आहेत. यातून टंचाईग्रस्त ५७ गावांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित ८१ गावातील १०८ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून येत्या आठवडयात ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.जिल्ह्यात ६०५७ हातपंप कार्यरत आहेत. याशिवाय ९२ विंधन विहिरीवर आधारीत विद्युत पंपावर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हातपंप, विद्युत पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मध्ये उपअभियंता यांचे कार्यालय आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर खंड विकास अधिकारी यांच्या अधिनस्त ट्रायसेम यांत्रिकी हातपंप कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीपथक आहे. (नगर प्रतिनिधी)