शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पाचे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करा

By admin | Updated: September 13, 2015 00:34 IST

राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले.

समितीने घेतला आढावा : बावनथडी संघर्ष समितीने अंदाज समितीला सोपविले निवेदनतुमसर : राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले. यावेळी बावनथडी संघर्ष समितीच्यावतीने समितीचे स्वागत करून बावनथडीचे काम कालबद्ध वेळेत पुर्ण करण्यासंबंधी निवेदन दिले.धरणात साठविलेल्या पाण्याचा साठा १०० टक्के क्षमतेपर्यंत होईल या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करावी, बावनथडी प्रकल्पामुळे अंदाजे १७,००० हेक्टर भूमीसिंचनाची अपेक्षा असून त्याकरिता १,००० आऊटलेट गरज असून उपवितरीकेची तात्काळ निर्मिती करणे, विस्थापितांचे १०० टक्के पुनवर्सन व सोयी सुविधासह जमिनीचा मोबदला देण्यात यावा. तसेच प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या भिती २५ ते ३० वर्ष जुनाट असून कालव्यात जंगली रोपट्यांची लागवड झाली. त्यावरील जीर्ण पुलांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, मुख्य कालव्यातून तुमसर तालुक्यातील खापा, मांगली, सुकळी, मांढळ, देव्हाडी, सिवनी, कोष्टी, बाम्हणी इत्यादी गावातातील अंतिम टोकापर्यंत पाणी पोहचत नाही त्यात तांत्रिक दृष्ट्या उपवितरिकेचे निर्माण झाले नसल्याने व आवश्यक उतार मिळत नसल्याने पाणी पोहचत नाही त्या करिता उपाययोजना करावी, बावनथडी प्रकल्पाचे कार्यालय गोंदिया येथे आहे. वास्तविक पाहता प्रकल्पापासून १२५ कि.मी. अंतरावर कार्यालय असल्याने आवश्यक कामे करण्यासाठी जास्त वेळ व पैसा खर्च होत असल्यामुळे कामांत दिरंगाई होत आली असून प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. पुर्वी चार उपअभियंता कार्यालये होती आता दोन उपअभियंता कार्यालये शिल्लक असून अधिकारी नाही. परिणामी प्रकल्पाच्या कामात अडथळा होत आहे. गोंदिया येथील कार्यालयाचे तुमसरात स्थलांतर करावे, आवश्यकतेप्रमाणे शाखा कार्यालयाची स्थापना करून कालबद्ध वेळेत बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आणण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तारीक कुरैशी, सचिव टाटा लांजेवार यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतेकर यांना केली. (शहर प्रतिनिधी)