शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

निवड समिती अभावी रखडले प्रकरण

By admin | Updated: April 12, 2015 01:11 IST

राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची निवड समिती गठित झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

लाखनी : राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची निवड समिती गठित झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तालुक्यात संजय गांधी निराधार योजना राबविण्यासाठी फक्त एक कर्मचारी कार्यरत आहे. एक नायब तहसिलदार व एका लिपीकांची गरज विशेष सहाय्य योजना राबविण्यासाठी आहे. संजय गांधी निराधार योजनेची २,९३९ लाभार्थी आहेत. अद्याप ३०० व्यक्ती लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांचे ८,८०९ लाभार्थ्यांना ६०० रुपये देण्यात येतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनांचे ५,४१० लाभार्थी आहेत यांना प्रत्येक महिन्याला ६०० रुपये देण्यात येतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे ३५ लाभार्थी आहेत. त्यांना २०० रुपये केंद्र शासनाकडून दिले जातात. इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती योजनेचे २५ लाभार्थी आहेत. आम आदमी विमा योजनेचे १०० लाभार्थी असून त्याना ७५ हजार ते ३५ हजार रुपयापर्यंतची मदत दिली जाणार आहे. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेला कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास २० हजार रुपयाची मदत करित असते. दिनांक २० एप्रिल रोजी तालुक्यातील ४० लाभार्थ्यांना धनादेश देण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०१५ चे विशेष सहाय्य योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले आहे. मार्च महिण्याचे पैसे दिलेली नाही. प्रत्येक लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डबरोबर जोडायची मोहिम सुरु आहे. तसेच बोगस लाभार्थ्यांचा शोध घेणे सुरु आहे. मयत झालेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन खाते बंद करण्यात येत आहे. तालुक्यात तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे काम सांभाळण्यासाठी एक नायब तहसिलदार दोन लिपीकाची गरज आहे. तालुक्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे पालक निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. तलाठ्यांच्या माध्यमातून निराधार व विशेष आर्थिक सहाय्य योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेणे व बोगस लाभार्थ्यांनी लाभ नाकारणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)