शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना संरक्षण नको

By admin | Updated: October 29, 2015 01:04 IST

१५ जून १९९५ ते १७ आॅक्टोंबर २००१ या कालावधीत अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनची मागणीभंडारा : १५ जून १९९५ ते १७ आॅक्टोंबर २००१ या कालावधीत अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांना शासनाने संरक्षण देऊ नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्लॉईज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फेत महामहिम राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.शासन निर्णयानुसार १९९५ पुर्वी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात आले आहे. आता पुन्हा १९९५ ते १७ आॅक्टोंबर २००१ पर्यत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना परत संरक्षण देऊन आदिवासी समाजावर सूड उगवण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे. २००१ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी बोगस आदिवासींकडून होत असल्याचा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे. बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिल्यास खऱ्या आदिवासींची थट्टा होईल. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, आदिवासी समाजाच्या शासकीय नोकरीतील बळकाविलेल्या जागा मोकळ्या करुन आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात लाखनी तालुका सचिव गोवर्धन कुंभरे, गणपत मडावी, अजाबराव चिचामे, निवृत्ती उईके, ज्ञानेश्वर मडावी, हेमराज चौधरी, केशव घरत, अशोक उईके, बबन कोडवते, मुकेश बर्वे यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)