शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

केंद्र चालकांच्या समस्या ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:11 IST

महाराष्ट्र २००८ पासुन महाआॅन लाईनतर्फे ग्रामीण जनतेला गावातच महसुली सेवा देता यावे म्हणून राज्य सरकारने सेतु व आधार केंद्र सुरु केले. मात्र आता या केंद्र चालकांवर शासन व महाआॅनलाईन कंपनी कुरघडी निर्णय घेवून या महाराष्ट्रतील सेतु चालकांचे शोषण करीत आहे. या उद्देशाने भंडारा जिल्हा महा. ई-सेवा, व्ही. एल. ई. युनियनचे अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना सेतु चालकांवर होत असल्याचे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमानधन देण्याची मागणी : ३० ला मुंबईत मंत्रालयावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : महाराष्ट्र २००८ पासुन महाआॅन लाईनतर्फे ग्रामीण जनतेला गावातच महसुली सेवा देता यावे म्हणून राज्य सरकारने सेतु व आधार केंद्र सुरु केले. मात्र आता या केंद्र चालकांवर शासन व महाआॅनलाईन कंपनी कुरघडी निर्णय घेवून या महाराष्ट्रतील सेतु चालकांचे शोषण करीत आहे. या उद्देशाने भंडारा जिल्हा महा. ई-सेवा, व्ही. एल. ई. युनियनचे अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना सेतु चालकांवर होत असल्याचे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.यात महाआॅनलाईनच्या आधार केंद्र चालकावर प्रती आॅपरेटर ५० हजार रु. सिक्युरिटी डिपॉझिट, २०१३ पासुनचे आधार चालकांचा कमिशन रोखणे, हिशोब न देणे, तसेच सेतु चालकांची माहे जुन महिण्यापासून कमीशन रोखणे, २०१६ ला भंडारा जिल्हा जिपीएफ मॅपीग करुन त्याचा मोबदला केंद्र चालकांना न देणे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे प्रती फार्म १० रुपये प्रमाणे थकीत ठेवणे. जिल्ह्यात दोन वर्षापासून महाआॅनलाईनचा जिल्हा समन्वय पद भरणे, ब्लॅकलिस्ट केलेल्या आधार आॅपरेटरला पूर्ववत सुरु करणे, प्रधानमंत्री पिक विम्याचे कमिशन देणे व सेतु चालकांच्या कमिशनमध्ये वाढ करणे, महिण्याच्या दुसरा, चौथ शनिवार व शासकीय सुटीच्या दिवशी आधार केंद्र सुरु ठेवणे आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना भंडारा जिल्हा व्ही.एलई युनियनच्या वतीने देण्यात आले. या निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्टÑ राज्य, सीईओ मुंबई, युआयडी आरो आॅफीस मुंबई, महसुल मंत्री, सामाजिक न्यायमंत्री व खासदार, आमदार यांना नागपूर येथील अधिवेशनात देण्यात आले. यावर तोडगा न निघत असल्याने ३० जुलै रोजी मुंबई मंत्रालयावर महाईसेवा व्हीएलई युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन आहे. यात महाराष्टÑातील २००० केंद्रचालक येणार आहेत.या मागण्यांचा तात्काळ विचार होऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा न्यायीक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय मतेसह धनपाल चवरे, हिरामण मेंढे, समिर नवाज, दिनेश खरकाटे, टिकाराम टेंभुर्णे, सचिन सार्वे, मनोहर कमाणे, निकीलेश खोब्रागडे, सुरेश गि-हेपुंजे, विनोद भोयर, भाष्कर मारबदे, राजेश खोब्रागडे, राजेश वाधवा, मुकेश कटकवारे, प्रविण पत्तेवार, अजय चौरे, सलीम शेख, महेंद्र वहिले, मोहन भारवे, नाझीर खान, विजय निंबार्ते व जिल्ह्यातील सेतू आधार चालक उपस्थित होते.