शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

दररोज चार हजार क्विंटल धान खरेदी

By admin | Updated: October 30, 2014 22:46 IST

यावर्षी खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या धानपिकाची कापणी सुरू झाली आहे. नवीन धान कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार

धान खरेदी केंद्र बंदच : तुमसर बाजार समितीत धान खरेदी सुरुभंडारा : यावर्षी खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या धानपिकाची कापणी सुरू झाली आहे. नवीन धान कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन धानाची खरेदी सुरू झाली असून सद्यस्थितीत या बाजार समितीत दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल धानाची खरेदी सुरू आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितमीमध्ये चार दिवसांपूर्वी धान खरेदी सुरू करण्यात आली असून दररोज सरासरी चार हजार क्विंटल धान खरेदी सुरु आहे. ‘१००१’ आणि ‘१०१०’ या हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे. बाजार समितीत हलका अर्थात ठोकळ धान विक्रीला येत आहे. बाजार समितीच्या सुत्रानुसार, नवीन धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जात आहे. बाजार समितीत येणाऱ्या धानाला गुणवत्तेच्या आधारावर प्रतिक्विंटल हजार ते बाराशे रुपये दिले जात आहे. परंतु हे दर शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे. मार्चपर्यंत ५८ कोटी धानखरेदी जिल्ह्यात सन २०१३ मध्ये मागील हंगामातील धान खरेदी यावर्षी मार्च २०१४ पर्यंत सुरू होती. मार्चपर्यंत जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांवर एकूण ४ लाख ४१, ५८४.५५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. त्या मोबदल्यात १०,३१९ शेतकऱ्यांना ५८ कोटी ९ लाख २३,५६६ रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आले होते. (प्रतिनिधी)