शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

विरलीत घर जळून भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:11 IST

येथील इंदूबाई देवराम पत्रे यांच्या घराला बुधवारला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह ८ हजारांची रोख जळाली.

आॅनलाईन लोकमतविरली (बु) : येथील इंदूबाई देवराम पत्रे यांच्या घराला बुधवारला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह ८ हजारांची रोख जळाली. या आगीत एक लाख रूपयाचे नुकसान झाले असून आगीमुळे पत्रे कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे.मुलगा व सुनेसोबत मोलमजुरी करुन संसाराचा गाडा रेटणाऱ्या इंदुबाई घटनेच्या वेळी कुटंूबीयासह शेतावर गेल्या होत्या. घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आग विझवून आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील टी.व्ही. संच, कुलर, धान्य, लाकडी पलंग व इतर संसारोपयोगी साहित्य व ८ हजार रूपये रोख जळाले. घटनेची माहिती मिळताच विरलीचे कोतवाल बाबा रामटेके यांनी घटनास्थळाी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया इंदुबाईला शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.