शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

जलयुक्त शिवार योजना वरदान

By admin | Updated: August 19, 2015 01:08 IST

पुर्वीची घनदाट जंगले आता दिसेनाशी झाली. त्याचा विपरित परिणाम वातावरणातुन दिसून येतो.

साकोली : पुर्वीची घनदाट जंगले आता दिसेनाशी झाली. त्याचा विपरित परिणाम वातावरणातुन दिसून येतो. पूर्वीसारखा धो-धो येणारा पाऊस आता येत नाही. त्यामुळे शेतीला अडचण होत आहे. म्हणूनच शासनाने शेतकऱ्याच्या हितासाठी जलयुक्त शिवार ही योजना काढून शेतकऱ्यांना त्यांना सोयीच्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.तालुक्यातील बरडकिन्ही येथे कृषी विभागामार्फत महादेव बोरकर यांच्या शेततळ्याच्या ठिकाणी जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी आ. काशिवार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, सभापती धनपाल उंदिरवाडे, पंचायत समिती सदस्य राजकुमार पुराम, सरपंच जितेंद्र झोडे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले,तहसिलदार डॉ. हंसा मोहणे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, तालुका कृषी अधिकारी जी. के. चौधरी, खंडविकास अधिकारी पी. जी. झंझाड, कृषी अधिकारी के. एम. बोरकर, मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम, कृषी पर्यवेक्षक राधेशाम खोब्रागडे, कृषी सहायक पठाण, जी. बी. साठवणे उपस्थित होते. आ. काशिवार म्हणाले, मानवाने वातावरणाशी जुळवून घ्यावे. कारण अलीकडच्या काळात मानवाकडून मोठ्या चुका झाल्या व त्याचा परिणाम आज आपण भोगत आहोत. यात सुधारणे करणे महत्वाचे आहे.यावेळी आमदार बाळा काशिवार यांचे हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)