शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

जलयुक्त शिवार योजना वरदान

By admin | Updated: August 19, 2015 01:08 IST

पुर्वीची घनदाट जंगले आता दिसेनाशी झाली. त्याचा विपरित परिणाम वातावरणातुन दिसून येतो.

साकोली : पुर्वीची घनदाट जंगले आता दिसेनाशी झाली. त्याचा विपरित परिणाम वातावरणातुन दिसून येतो. पूर्वीसारखा धो-धो येणारा पाऊस आता येत नाही. त्यामुळे शेतीला अडचण होत आहे. म्हणूनच शासनाने शेतकऱ्याच्या हितासाठी जलयुक्त शिवार ही योजना काढून शेतकऱ्यांना त्यांना सोयीच्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.तालुक्यातील बरडकिन्ही येथे कृषी विभागामार्फत महादेव बोरकर यांच्या शेततळ्याच्या ठिकाणी जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी आ. काशिवार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, सभापती धनपाल उंदिरवाडे, पंचायत समिती सदस्य राजकुमार पुराम, सरपंच जितेंद्र झोडे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले,तहसिलदार डॉ. हंसा मोहणे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, तालुका कृषी अधिकारी जी. के. चौधरी, खंडविकास अधिकारी पी. जी. झंझाड, कृषी अधिकारी के. एम. बोरकर, मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम, कृषी पर्यवेक्षक राधेशाम खोब्रागडे, कृषी सहायक पठाण, जी. बी. साठवणे उपस्थित होते. आ. काशिवार म्हणाले, मानवाने वातावरणाशी जुळवून घ्यावे. कारण अलीकडच्या काळात मानवाकडून मोठ्या चुका झाल्या व त्याचा परिणाम आज आपण भोगत आहोत. यात सुधारणे करणे महत्वाचे आहे.यावेळी आमदार बाळा काशिवार यांचे हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)