शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

१२ ला खून; १३ ला मृतदेहाची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:41 IST

दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील शेख शारीफ शेख लतीफचा १२ आॅगस्टला गळा आवळून खून करण्यात आला, तर दुसºया दिवशी १३ आॅगस्टला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील शेख शारीफ शेख लतीफचा १२ आॅगस्टला गळा आवळून खून करण्यात आला, तर दुसºया दिवशी १३ आॅगस्टला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.मामी-भाचाच्या अनैतिक संबंधात सख्खा मामा असलेल्या शेख शारीफला जीव गमवावा लागला. मुख्य आरोपी अल्ताफ शाहसह जावेद शाह, मोहसीन शाह व हसन शाह हे चौघे १२ आॅगस्ट २०१७ रोजी अल्ताफ शाहसाठी दुचाकी विकत घेण्याच्या बहाण्याने शारीफला अकोटला घेऊन गेले. अकोट-पोपटखेड रस्त्यावरील हडीच्या कारखान्याजवळ त्याचा गळा आवळून मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिला. १३ आॅगस्टला अल्ताफ व त्याची मामी फरजाना परवीन हिला काही न सांगताच अकोट येथील जावेद शाह, मोहसीन शाह व हुसेन शाह या तिघांनी शारीफच्या मृतदेहाची घटनास्थळी खड्डा खोदून विल्हेवाट लावल्याचे तपासात समोर येत असलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.शारीफ हत्याप्रकरण : ग्रामीण गुन्हे शाखेने केली चौकशीमृतदेह बेपत्तापोलिसांना शारीफचे पँट-शर्ट व चपला खड्ड्याच्या काठावर आढळून आल्या होत्या. जेसीबीच्या साह्याने संपूर्ण परिसर खोदूनही शरीराचा कोणताही अवयव आढळून आला नाही. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे.गुन्हे शाखेचीही निराशाआरोपींच्या कोठडीला सहा दिवस होऊनदेखील दर्यापूर पोलिसांना काहीच माहिती प्राप्त होत नसल्याने ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने पाचही आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्याही पदरी निराशाच आल्याचे बोलले जात आहे.