शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भाजपने हितोपयोगी योजना बंद केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : शासनाच्या ध्येय धोरणामुळे जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला. काँग्रेसचे सरकार असताना १२०० कोटी रूपये गोसे धरणाला देण्यात आले परंतु त्यानंतर गोसे धरणाला एकही पैसा केंद्र सरकारने दिला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोसे धरणाला भेट दिली असता केवळ आश्वासने दिली. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत देशात निश्चीतच परिवर्तन होईल व त्याकरिता सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी याकरिता सज्ज राहवी व जनजागृती करावी, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनीकेले.नालंदा वसतीगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे, माजी नगराध्यक्ष मुकेश बावनकर, मोहन सुरकर, नगरसेवक सानू बेग, शोभना गौरशेट्टीवार, जि.प. सदस्य तोमेश्वर पंचभाई, नगरसेविका माया चौसरे व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा शाल व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी शेतकºयांची व्यथा मांडली.संचालन डॉ.विजय ठक्कर यांनी तर आभारप्रदर्शन मुकेश बावनकर यांंनी केले.