शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:28 IST

धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कोका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोका येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी मंचावर राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, रामलाल चौधरी, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, देवचंद ठाकरे, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, रूपेश खवास, सोनू खोब्रागडे, हरी खोब्रागडे, क्रिष्णा नरडंगे, उत्तम गडपाले, नितु सेलोकर, पंचायत समिती सदस्य, सुजाता फेंडर, नितीन तुमाने, अनिता तितिरमारे, काशिनाथ हातझाडे, उषा चौधरी, कोकाचे सरपंच संजय इळपाते, रविंद्र तिडके उपस्थित होते.खासदार प्रफुल पटेल म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाचे राष्ट्रीय दर्जा काढल्याने प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मिळणारा निधी अल्प आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजना व करचखेडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला कमी निधी मिळाल्यामुळे पुनर्वसनाचे काम मोठया प्रमाणात रखडलेले आहे. केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकार सर्वसामान्यांसाठी हिताचे नसून उद्योगपतींचे सरकार आहे.शेतकºयांच्या अडीअडचणी ऐकून ते सोडवण्याचे आश्वासन दिले. येत्या निवडणुकीत आघाडीची सरकार आली तर धानाला अडीच हजार रूपये दर देण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करून केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. यावेळी मंचावर उपस्थित अतिथींनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.मेळाव्यात खमारी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य उत्तम कळपाते यांनी क्षेत्रातील अडचणी व समस्या प्रफुल पटेल, मधुकर कुकडे यांच्यासमोर सादर केले. प्रास्ताविक हितेश सेलोकर यांनी केले. संचालन प्रदीप रंगारी यांनी तर, आभार प्रदर्शन वाल्मिक गोबाडे यांनी केले.यावेळी ज्योत्सना मेश्राम, सरिता कोडवते, जयश्री हातझाडे, नरविर टेकाम, कमलेश मेश्राम, तुकाराम हातझाडे, सुभाष तितिरमारे, रामेश्वर राघोर्ते, शामराव उईके, प्रभू फेंडर, किशोर ठवकर, हेमलता टेकाम, अनुसया उईके, रविंद्र रामटेके, वशिष्ठ गाढवे, वासूदेव तितिरमारे, राजु लुटे, सेवक बोरकर, वसंत रेहपाडे, दिवाकर उईके, राहुल तितिरमारे, भूषण गाढवे, रवि तिडके, अतुल तिडके, श्रीराम नेवारे, गोपीचंद कुंभरे, रामचंद्र हातझाडे, सुकराम कळनायके यांच्यासह शेतकºयांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.