शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पीककर्ज परतफेडीकरिता बळीराजा सरसावला

By admin | Updated: March 26, 2015 00:29 IST

परिसरातील शेतकरी घेतलेला पिककर्ज बिनाव्याजाने परत करण्याकरीता एकच धावपळ करीत शून्य व्याजदरात सहभागी होण्याकरीता बँकेत गर्दी करीत आहे.

पालांदूर : परिसरातील शेतकरी घेतलेला पिककर्ज बिनाव्याजाने परत करण्याकरीता एकच धावपळ करीत शून्य व्याजदरात सहभागी होण्याकरीता बँकेत गर्दी करीत आहे.मागील खरीपात घेतलेला पिककर्ज ३१ मार्चपर्यंत परत केल्यास बिनाव्याजाने केवळ मुद्दल रक्कम भरायची असते. ही सुविधा शेतकऱ्यांना अत्यंत मोलाची व कमी त्रासाची असल्याने शेतकऱ्यांची व्याजात मोठी बचत होत आहे. पिककर्जाची जुळवाजुळव करताना अनेक समस्या शेतकऱ्यासमोर उभ्या आहेत. धानाचा भाव नसल्याने उच्चप्रतीचे धानाचे भाव आहेत. तांदळालाही भाव नसल्याने बाजारात दलालाकडे माल पडून आहे. मात्र रब्बीत मुंग, उळीद, चना, लाखोरी यांना भाव आल्याने हिम्मत बांधित पिक कर्जाच्या रक्कमेची जुळवाजुळव सुरू आहे. प्रसंगी दागीने गहाण टाकून पिककर्जाची रकमेकरिता सारासारव सुरू आहे. एप्रिलपासून मिळणारे पिककर्ज शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड ठरले आहे. सातबाऱ्यावर हक्काने कर्ज मिळत असल्याने शेती खर्चाची चिंता मिटली आहे. ही सुविधा अबाधित ठेवण्याकरीता ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करणे आवश्यक आहे. पालांदूर शाखेत दररोज सुमारे २० लक्ष रूपये पिककर्ज रूपाने जमा होत आहे. (वार्ताहर)