शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

पीककर्ज परतफेडीकरिता बळीराजा सरसावला

By admin | Updated: March 26, 2015 00:29 IST

परिसरातील शेतकरी घेतलेला पिककर्ज बिनाव्याजाने परत करण्याकरीता एकच धावपळ करीत शून्य व्याजदरात सहभागी होण्याकरीता बँकेत गर्दी करीत आहे.

पालांदूर : परिसरातील शेतकरी घेतलेला पिककर्ज बिनाव्याजाने परत करण्याकरीता एकच धावपळ करीत शून्य व्याजदरात सहभागी होण्याकरीता बँकेत गर्दी करीत आहे.मागील खरीपात घेतलेला पिककर्ज ३१ मार्चपर्यंत परत केल्यास बिनाव्याजाने केवळ मुद्दल रक्कम भरायची असते. ही सुविधा शेतकऱ्यांना अत्यंत मोलाची व कमी त्रासाची असल्याने शेतकऱ्यांची व्याजात मोठी बचत होत आहे. पिककर्जाची जुळवाजुळव करताना अनेक समस्या शेतकऱ्यासमोर उभ्या आहेत. धानाचा भाव नसल्याने उच्चप्रतीचे धानाचे भाव आहेत. तांदळालाही भाव नसल्याने बाजारात दलालाकडे माल पडून आहे. मात्र रब्बीत मुंग, उळीद, चना, लाखोरी यांना भाव आल्याने हिम्मत बांधित पिक कर्जाच्या रक्कमेची जुळवाजुळव सुरू आहे. प्रसंगी दागीने गहाण टाकून पिककर्जाची रकमेकरिता सारासारव सुरू आहे. एप्रिलपासून मिळणारे पिककर्ज शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड ठरले आहे. सातबाऱ्यावर हक्काने कर्ज मिळत असल्याने शेती खर्चाची चिंता मिटली आहे. ही सुविधा अबाधित ठेवण्याकरीता ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करणे आवश्यक आहे. पालांदूर शाखेत दररोज सुमारे २० लक्ष रूपये पिककर्ज रूपाने जमा होत आहे. (वार्ताहर)