शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्प शाप की वरदान?

By admin | Updated: July 25, 2016 00:43 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे

शेतकऱ्यांचा प्रश्न : आष्टी कालव्याचे बांधकाम थंडबस्त्यातराहुल भुतांगे तुमसरसिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे. परंतु शासनाच्या अती दिरंगाई वृत्तीमुळे या योजना शेतकऱ्यांना अभिशाप ठरू लागल्या आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण आष्टी वितरिकेबाबद पहावयास मिळत आहेत.तालुक्यातील अती महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बावनथडी परियोजनेची ओळख आहे. परियोजनेत गळभरणी करून पाणी साठवण्याची प्रक्रिया गत तीन चार वर्षापूर्वी सुरु आहे. परंतु राजापूर वितरिकेचे काम सन २००१ पासून सुरु होवूनही अद्याप काम अर्धवटच आहे. त्याच स्थितीत आहे. बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून राजापूर वितरिका ही लेंडेझरी, आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी (बुज.), लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, राजापूर आदी गावांना नहरावाटे सिंचनाकरिता पाणी वाटपाचे काम करणारी आहे. परंतु अजूनपर्यंत नहर खोदकाम व नहर बांधकाम झालेच नसल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, राजापूर येथील शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून तर वंचित आहेतच. त्या उपरही मागील सात वर्षापासून नहराकरिता जमीन अधिग्रहण केली. त्या जमिनीलगत ३ मिटर रुंदीच्या व ३ मिटर खोल खड्डे खोदून अधिकची जागा हस्तगत केल्या गेली आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचल्याने शेतजमिनीचे भूस्खलन होणे सुरु आहे. त्यामुळे खड्याचे स्वरुप तर वाढलेच. परंतु ऊसाची शेतीही नष्ट होत आहे. यामध्ये आष्टी येथील शेतकरी मनीराम गौपाले, लक्ष्मण गौपाले, शत्रूघ्न गौपाले, रामप्रसाद गौपाले, श्रीराम मेश्राम, रुपचंद सोनवाने, शामराव झोळे आदी शेतकरी प्रभावित झाले आहेत. नहर गावाशेजारातून जात असल्यामुळे विभागामार्फत खड्डे खोदण्यात आले. या खड्यात गावातील छोटे मोठे मुलं पोहणे, खेळण्यासाठी उतरत असतात. तिथे कधीही जीवीत हानी होवू शकते. याकरिता खड्डे बुजविण्यात यावे,म्हणून विभागाचे अभियंता चौरागडे व नागपुरे यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु निवेदनाची साधी दखल घेण्याचे सौजन्यही विभागाने दाखविले नाही. उलट शेतकऱ्यांना कंत्राटदारामार्फत धमकावणे सुरुच आहे. लाभ, मोबदला देणे तर सोडाच शेतकऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने बावनथडी परियोजना आष्टीतील शेतकऱ्यांकरिता अभिशाप ठरू लागली आहे.