शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आंधळगाव ते धुसाळा रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्यामुळे  रस्त्यावरील गिट्टी बाहेर निघाली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कमालीची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डागडुजीचे काम  करण्यात आले. परंतु रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित न केल्यामुळे गिट्टी व मुरूम बाहेर निघाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. बांधकाम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सेलोकर, देवा  पुडके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशील बोपचे, प्रवीण सेलोकर, गुरुदेव सेलोकर, अक्षय बोंद्रे, स्वप्नील सेलोकर, शामदादा कोसरे, भावेश निमकर, स्वप्नील वणवे, अंकित सेलोकर तसेच नवेगाव व धुसाळा येथील नागरिकांनी दिला आहे.

आमचा जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय?- माेहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव हा रस्ता रहदारीचा आहे. मात्र तरीही याकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यावर दुचाकी घसरुन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याने आमचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय? असा संतप्त सवाल धुसाळा, आंधळगावसह परिसरातील नागरिकांनी केला आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग