शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

अस्मितादर्श चळवळीने आंबेडकरी विचार रुजविले

By admin | Updated: July 2, 2015 00:46 IST

अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन मराठी साहित्य ..

गं्रथसंवाद कार्यक्रम : हर्षल मेश्राम यांचे प्रतिपादनभंडारा : अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन मराठी साहित्य संस्कृतीचा प्रवाह अधिक विस्तृत व सखोल केला. त्यांचा विद्याव्यासंग आणि विचार साधना परिवर्तनशील चळवळीला नेहमीच प्रेरणादायी राहिली, असे प्रतिपादन साहित्यिक हर्षल मेश्राम यांनी केले.सार्वजनिक वाचनालय व विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्रंथसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.सुधीर गुप्ते होते. यावेळी मेश्राम म्हणाले, त्यांनी अनेक अपरिचित व अप्रकाशित लेखक, साहित्यीक व कवींना लिहिण्याचे बळ दिले. जागतिक स्तरावर त्यांच्या वैचारिक लेखनाची चर्चा केली जाते. डॉ.पानतावणे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटनांचा संदर्भ दिला. यावेळी ‘पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ग्रंथसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते डॉ.अनिल नितनवरे होते. ग्रंथाविषयी बोलताना डॉ.नितनवरे म्हणाले, हा ग्रंथ म्हणजे अनेक गं्रथाचा मुळाधार व ग्रंथाचा बाप आहे. हा शोधग्रंथ म्हणजे वृत्तपत्रीय विश्वातील सतत प्रेरणा देणारे स्त्रोत आहे. यातूनच डॉ.यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, डॉ.कुंभारे, डॉ.खरात, डॉ.कांबळे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा आपल्या ग्रंथातून शोध घेतला. परंतु या सर्वांचे मुळबीज डॉ.गंगाधर पानतावणे यांनी लिहिलेल्या पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या शोध ग्रंथात सापडतात. त्यांच्या लिखाणात आक्राळस्तेपणा नाही. सयंत व सापेक्षी समीक्षक आहेत. अ‍ॅड. गुप्ते म्हणाले, डॉ.पानतावणे निर्मेही व निरागस माया करणारे वात्सल्यवृक्ष आहेत. मागील चार वर्षापासून त्यांच्याच ग्रंथावर गं्रंथसंवाद हा कार्यक्रम घेत असतो. यावेळी डॉ.जयंत आठवले, डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे, जी.बी. चरडे, विनोद मेश्राम, विनोद आकरे, नीळकंठ साखरवाडे, निळकंठ रणदिवे, मा.ह. रामटेके, विनय श्रृंगारपवार, गुणवंत काळबांडे, पत्रकार जयकृष्ण बावणकुळे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रदीप गादेवार यांनी केले. कार्यक्रमाकरिता घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, सुधीर खोब्रागडे, दिनेश हरडे, युवराज साठवणे व सुभाष साकुरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)