शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: September 21, 2016 00:37 IST

शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करून भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावे...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : नरेश करंजेकर यांची मागणीसाकोली : शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करून भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावे असे निवेदन साकोली शिवसेना तालुका प्रमुख नरेश करंजेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.या निवेदनानुसार शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करण्याबाबद शासनाने मार्च महिन्यात घोषणा केली होती. विदर्भापैकी भात शेती पिकविणारे भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील ९९ टक्के शेतकरी शेतमजूर हे शेतीवर अवलंबून आहेत. ज्या जिल्ह्याची आणेवारी ५० टक्यापेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्याचे पुनर्रगठन पीक कर्जाचे आदेश दिलेले होते पण आम्ही स्वत: या पाचही जिल्ह्याचे पुनर्रगठन हे फक्त २०१४-१५ या वर्षाचा करण्यात आहे. त्यामुळे या पाचही जिल्ह्याचा २०१०-११ पासून २०१६ पर्यंत थकीत असलेले संपूर्ण पीक कर्ज पुनर्रगठीत करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)