शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दूषित पाण्याने अड्याळवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:59 IST

एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरोग्याचा प्रश्न बिकट : दोन दशकांपासूनची समस्या कायम

विशाल रणदिवे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ : एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.दूषित, दुर्गंधी युक्त पाण्याचा अथवा जंतुयुक्त पाण्याचा प्रश्न हा आताचा नसून अंदाजे २० वर्षापासून सतत भेडसावत आहे. मात्र ही समस्या तो आजपर्यंत ‘जैसे थे’ आहे. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. आजी-माजी सरपंचांसह सदस्यांनी याकडे गांर्भियाने लक्ष दिले नाही, अशी गावात चर्चा आहे. कुठे एक तर कुठे दोन दिवसातून वेळेनुसार पाणी पुरवठा करत असल्याचे बोलले जाते. बुधवारला गुजरी चौकातील सकाळी ८ च्या सुमारास पाणी भरत असताना पाण्यात बारिक जंतु आढळले. यावेळी वॉर्ड मेंबर पंकज ढोक उपस्थित होते. पाण्याचे जलकुंभ स्वच्छ करण्यात आले.