शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याने अड्याळवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:59 IST

एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरोग्याचा प्रश्न बिकट : दोन दशकांपासूनची समस्या कायम

विशाल रणदिवे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ : एरवी पावसाळ्यात गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ही जंतुयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याने अड्याळवासी त्रस्त झाले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी पाणी विकत घेऊन प्यायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.दूषित, दुर्गंधी युक्त पाण्याचा अथवा जंतुयुक्त पाण्याचा प्रश्न हा आताचा नसून अंदाजे २० वर्षापासून सतत भेडसावत आहे. मात्र ही समस्या तो आजपर्यंत ‘जैसे थे’ आहे. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. आजी-माजी सरपंचांसह सदस्यांनी याकडे गांर्भियाने लक्ष दिले नाही, अशी गावात चर्चा आहे. कुठे एक तर कुठे दोन दिवसातून वेळेनुसार पाणी पुरवठा करत असल्याचे बोलले जाते. बुधवारला गुजरी चौकातील सकाळी ८ च्या सुमारास पाणी भरत असताना पाण्यात बारिक जंतु आढळले. यावेळी वॉर्ड मेंबर पंकज ढोक उपस्थित होते. पाण्याचे जलकुंभ स्वच्छ करण्यात आले.