शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाच वर्षांत जिल्ह्यात रस्ते अपघातात ७६७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:51 IST

Bhandara : सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे

इंद्रपाल कटकवारभंडारा : महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेग आणि खराब स्थितीमुळे वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गत पाच वर्षात जिल्ह्यात २,०२२ रस्ते अपघातात एकूण ७६७ जणांचा बळी गेला आहे. अनेकदा जनजागृती करूनही रस्ते अपघातात कमी झालेली नाही. या अपघातांमध्ये २,१४३ लोक जखमी झाले आहेत.

२०२२ मध्ये सर्वाधिक ४७८ अपघातांची नोंद झाली आणि २०२० मध्ये सर्वांत कमी ३०८ अपघातांची नोंद झाली. २०२० मध्ये कोविडमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे रस्ते अपघातांमध्ये घट झाली होती. पण यानंतर, २०२१ मध्ये अपघातांचा आकडा ७४ वरून ३८२ पर्यंत वाढला.

सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचेरस्ते अपघातात एक किंवा अधिक लोकांचा जागीच मृत्यू होतो तेव्हा त्याला 'प्राणघातक अपघात' म्हणतात. एकूण ७२२ अपघातांची नोंद करण्यात आली. २०२२ मध्ये ४७४, २०२३ मध्ये ४५४ आणि २०२४ मध्ये ४२६ जखमींची नोंद करण्यात आली. सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे झाले आहे.

२०२० मध्ये कमी तर २०२१ मध्ये सर्वाधिक जखमीजिल्हा वाहतूक विभागानुसार, गेल्या पाच वर्षांत, २०२२ मध्ये सर्वाधिक १७२ मृत्यू झाले. २०२० मध्ये १४५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्ये, हा आकडा १५२ वर पोहोचला. २०२३ मध्ये १५१ लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये १४७ लोकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये जखमींची संख्या सर्वाधिक ४२४ होती.

अपघातांचा आलेख वाढता२०२२ मध्ये ४७८ अपघात झाले, म्हणजे २६ ची वाढ झाली. तथापि, २०२३ मध्ये अपघातांचा आलेख ४१ वरून ४३७ वर आला. २०२४ मध्ये २० अपघातांची घट होत हा आकडा ४१७ वर आला.

"रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षात वाहतूक विभागाने १२ ठिकाणे निश्चित केली आहेत आणि वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. वाहनांचा वेग, सीट बेल्ट, हेल्मेट वापरणे नियम आहेत. मद्यपान करून गाडी चालविण्यास सक्त मनाई आहे. हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. अपघात टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे."- जितेंद्र बोरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक

टॅग्स :bhandara-acभंडाराAccidentअपघात