शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

पाच वर्षांत जिल्ह्यात रस्ते अपघातात ७६७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:51 IST

Bhandara : सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे

इंद्रपाल कटकवारभंडारा : महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेग आणि खराब स्थितीमुळे वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गत पाच वर्षात जिल्ह्यात २,०२२ रस्ते अपघातात एकूण ७६७ जणांचा बळी गेला आहे. अनेकदा जनजागृती करूनही रस्ते अपघातात कमी झालेली नाही. या अपघातांमध्ये २,१४३ लोक जखमी झाले आहेत.

२०२२ मध्ये सर्वाधिक ४७८ अपघातांची नोंद झाली आणि २०२० मध्ये सर्वांत कमी ३०८ अपघातांची नोंद झाली. २०२० मध्ये कोविडमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे रस्ते अपघातांमध्ये घट झाली होती. पण यानंतर, २०२१ मध्ये अपघातांचा आकडा ७४ वरून ३८२ पर्यंत वाढला.

सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचेरस्ते अपघातात एक किंवा अधिक लोकांचा जागीच मृत्यू होतो तेव्हा त्याला 'प्राणघातक अपघात' म्हणतात. एकूण ७२२ अपघातांची नोंद करण्यात आली. २०२२ मध्ये ४७४, २०२३ मध्ये ४५४ आणि २०२४ मध्ये ४२६ जखमींची नोंद करण्यात आली. सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे झाले आहे.

२०२० मध्ये कमी तर २०२१ मध्ये सर्वाधिक जखमीजिल्हा वाहतूक विभागानुसार, गेल्या पाच वर्षांत, २०२२ मध्ये सर्वाधिक १७२ मृत्यू झाले. २०२० मध्ये १४५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्ये, हा आकडा १५२ वर पोहोचला. २०२३ मध्ये १५१ लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये १४७ लोकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये जखमींची संख्या सर्वाधिक ४२४ होती.

अपघातांचा आलेख वाढता२०२२ मध्ये ४७८ अपघात झाले, म्हणजे २६ ची वाढ झाली. तथापि, २०२३ मध्ये अपघातांचा आलेख ४१ वरून ४३७ वर आला. २०२४ मध्ये २० अपघातांची घट होत हा आकडा ४१७ वर आला.

"रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षात वाहतूक विभागाने १२ ठिकाणे निश्चित केली आहेत आणि वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. वाहनांचा वेग, सीट बेल्ट, हेल्मेट वापरणे नियम आहेत. मद्यपान करून गाडी चालविण्यास सक्त मनाई आहे. हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. अपघात टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे."- जितेंद्र बोरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक

टॅग्स :bhandara-acभंडाराAccidentअपघात