शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रस्ता अपघातात दोन महिन्यात २९ जण मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात अपघाताची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे६१ अपघात : ७२ जखमी, मृतांमध्ये दुचाकी चालकांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यात झालेल्या ६१ रस्ता अपघातात २९ जण मृत्युमुखी पडले असून ७२ जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये सर्वांधिक संख्या दुचाकी चालकांची आहे.भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात अपघाताची संख्या वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १७ पोलीस ठाणे असून सर्वाधिक दुर्घटना कारधा आणि लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातात १६ जण मृत्युमुखी पडले असून त्यात भंडारा ठाण्यांतर्गत चार, जवाहरनगर एक, वरठी दोन, करडी एक, तुमसर चार, साकोली तीन, अड्याळ दोन, दिघोरी दोन आणि आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही, पालांदूर, पवनी लाखांदूर ठाण्यांतर्गत प्रत्येक एक अपघात झाला. यापैकी १४ जणांचा मृत्यू जाग्यावरच झाला.भंडारा शहरातील शितला माता मंदिराजवळ असलेल्या खड्डयाने एका तरूणाचा बळी घेतला. गत सहा महिन्यांपासून या परिसरात निर्माणाधीन रस्त्यावर खड्डे पडले होते. परंतु त्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र अपघात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघाताची नोंद होत आहे. मुजबी ते शिंगोरीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग दुहेरी असून रस्त्याच्या मधात दुभाजकही नाही.वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. जिल्ह्यात झालेल्या अपघातात सर्वाधिक मृतांची संख्या दुचाकी चालकांची आहे. त्यापैकी कुणीही हेल्मेट घातले नव्हते.-चंद्रशेखर चकाटे, वाहतूक शाखा प्रमुख

टॅग्स :Accidentअपघात