शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कत्तलीसाठी कंटेनरमधून जाणाऱ्या २२ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:20 IST

कत्तलीसाठी कंटेनरमधून अवैधरित्या नेणाºया २२ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखा आणि कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंट येथे केली. या प्रकरणी तिघांना अटक करून ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देतिघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखा व कारधा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कत्तलीसाठी कंटेनरमधून अवैधरित्या नेणाºया २२ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखा आणि कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंट येथे केली. या प्रकरणी तिघांना अटक करून ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुजीब मन्नी काजी (२०), जफर मंजूर काजी (४०) दोघेही राहणार धोंडाराई ता.देवराई जि.बीड आणि कामगार संदीप कपूरचंद मोहबे (२२) रा.कुंभारटोली आमगाव जि. गोंदिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गत काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर होणाºया जनावर वाहतुकीला पोलिसांनी आळा घातला. मात्र नवीन नवीन क्लृप्त्या योजून ही वाहतूक होत आहे. आता बंदीस्त कंटेनरमधून वाहतूक होत असल्याचे दिसून येते. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बुधवारी रात्री कारधा टी पॉइंटवर सापळा रचण्यात आला. कंटेनर (क्रमांक युपी १४ एफआय ९७२५) ची तपासणी केली. तेव्हा त्यात २२ जनावरे दाटीवाटीने कोंबून असल्याचे पुढे आले. या जनावरांची किंमत ३ लाख २१ हजार रुपये असून कंटेनरची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून कंटेनर जप्त करण्यात आला. तर जनावरांची रवानगी गोधन सुकृत गोशाळा खैरी पिंपळगाव येथे करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे रवींद्र मानकर, कारधाचे ठाणेदार जी.आर. कंकाळे यांनी केली.