शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

२० वर्षांपासून चुलबंद प्रकल्प अपूर्ण

By admin | Updated: August 19, 2015 01:05 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द प्रकल्पाला भेट देवून आश्वासनाची खैरात वाटली.

साकोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द प्रकल्पाला भेट देवून आश्वासनाची खैरात वाटली. त्याचप्रमाणे निम्नचुलबंद प्रकल्पालाही निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी आहे. २० वर्षे झाली तरी ना प्रकल्प पुर्ण झाला ना सिंचनासाठी ना पिण्यासाठी पाण्याची सोय झालेली नाही. साकोली पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली येथे निम्नचुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाला २९ एप्रिल १९९५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. मान्यता मिळताच मोठ्या थाटात या प्रकल्पाचे भुमिपूजन करण्यात आले. यात नदीच्या दोन्ही तिरावर मातीचे धरण व नदीचे पात्रात १०८ मि. लांबीचे धरण बांधुन त्यात १२ बाय ६ मीटरचे ७ दरवाजे बसविण्यात आले. या धरणापासून साकोली तालुक्यातील कुंभली, सुकळी, महालगाव, शिवणीबांध, साखरा, वटेटेकर, सासरा, न्याहारवानी, कटंगधरा, विहिरगांव, गडकुंभली, सेंदुरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापुर, पिंडकेपार, बोदरा या २३ गावातील ५ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच या घटणातून साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गांवाना शुध्द पाणी पुरवठा होणार असे प्रस्तावित आहे.मागील वीस वर्षाच्या कालावधीत दरवेळी या धरणाच्या नावावर राजकारण करीत अनेकानी मते मागितली. अनेक मंत्री येऊन गेले मात्र या प्रकल्पाचे काम अजुनही अपुर्ण असून प्रकल्पाचे पानी सिंचनासाठी तर मिळालच नाही उलट पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही. तर ज्या शेतकऱ्यांची शेती या धरणात गेली त्या शेतकऱ्यांना शेतीचा मोबदलाही मिळालेला नाही, हे येथे उल्लेखनीय (तालुका प्रतिनिधी)