शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ गेट अर्ध्या मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:58 IST

पवनी तालुक्यातील इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

ठळक मुद्दे८० हजार क्युसेस विसर्गनदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली असून गुरुवारी या प्रकल्पाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून ८० हजार ८४२.७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पवनी तालुक्यातील इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. प्रकल्पीय एकूण पाणी साठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय जीवंत उपयुक्त साठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारी या जलाशयाची पातळी २४३.८० मीटर नोंदविण्यात आली असून उपयुक्त पाणीसाठा ४०९.४१ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५५.३१ आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात २८८ मीमी पावसाची आतापर्यंत नोंद करण्यात आली. धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ८० हजार ८४२.७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढभंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे २४३.८२ मीटर पाणी पातळी मोजण्यात आली. ६ हजार २२८.४४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. कारधा येथे धोकापातळी २४५.५० मीटर असून इशारा पातळी २४५ मीटर आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प