शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१० गावे दृष्काळाच्या छायेत

By admin | Updated: October 3, 2014 01:11 IST

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अंतीम सिमेवर्ती बावनथडी प्रकल्पालगत १० गावात सिंचन सुविधे अभावी भात पीके धोक्यात आली असून...

रामचंद्र करमकर आलेसूरमहाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अंतीम सिमेवर्ती बावनथडी प्रकल्पालगत रोंघा, मंगरली, लव्हादा, लेंडेझरी, खापाखुर्द, सितेकसा, आलेसुर, मांडवी (रिठी), विटपूर व पांगडी इत्यादी १० गावात सिंचन सुविधे अभावी भात पीके धोक्यात आली असून दृष्काळाच्या छायेत विलीन होऊन बळीराजा गंभीर समस्येत अडकला आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील बहुप्रतिक्षीत आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना १७ हजार ५३७ हेक्टर आर. जमीन ओलीताखाली येणार अशी शासनाने ग्वाही दिली होती. त्यामुळे परिसरातील प्रत्येक शेतकरी हरितक्रांतीचे दिव्यस्वप्न उराशी बाळगून जोमाने कृषी क्षेत्रातील कार्यात गुंतले व पदराशी बांधलेली अडक्याची गाठ पूर्णपणे उळकली.खते व औषधी करीता अंगणात असणारे गुरांचे खुंट रिकामे करीत मोठ्या प्रमाणात गरजेसाठी बेभाव गुरांची विक्री केली. जिल्हात मागील वर्षापेक्षा सरासरी पाऊस कमी व लहरी प्रमाणात आला.दीड ते दोन महिने पाऊस विलंबनात आला तरीही सिंचन सुविधा मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी काळ्या मातीत सर्वस्व अर्पण केले. भात पिके गर्भाअवस्थेत येईपर्यंत आजतागायत शासनाने कुठल्याही गावात मुख्य कॅनल वरून मायनर स्थापीत न करता सिंचन विकाशाच्या हालचाली बंद केल्या. एकीकडे पाऊ स कमी आणि तापमान वाढल्याने जमिन कडक झाली असून जमिनीला भेगा पडत आहेत. परिसरातील पिके ही ११० ते १४५ दिवसाच्या हलक्या दर्जाची भातपिके आहेत व आता ही वेळ परिपक्वतेची आहे. बावनथडी प्रकल्पालगत असलेल्या या गावाअतर्गंत वनमार्गातून मुख्य कॅनल तुंडूब वाहून जात आहे. परिणामी शेतकरी वर्ग ‘‘समुद्रात राहून घसा कोरडा ’’ असी धांद त्याना मारक ठरीत आहे. ऐरवी या दहा गावातील किमान ३ हजार २४० हे.आर. जमीन सिंचन सुविधेपासून वंचित राहणार काय? असा पेंच निर्माण झाला आहे.नुकताच महसूल वर्गातील कर्मचाऱ्यांनी भात पिकाची पाहणी करून गावनिहाय २० बाय २० चे रेनडन प्लॉट तयार केले. त्यामध्ये परिसरातील तलाठी वर्ग यांनी दिलेल्या अहवालानुसार ४० पैशापेक्षा कमी आनेवारी दर्शविण्यात येईल असे संकेत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाअर्तंगत सुधारित हंगामी पैसेवारी दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाते. शासन टंचाई परिस्थिती जाहिर करणार काय? याकडे १० गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.